शेतकऱ्यांना मिळणार3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ,महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवारांच्या घोषणेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब.. उपमुख्यमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात…
