
.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारधारा आणि आणि मानवतावादी विचारांची जबाबदारी स्विकारुण कार्य करणारी सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील माणसं कामं करतात अशी लपलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या विचारांची मानसं एकत्र येऊन ” तुकड्या ची झोपडी ” ही स्मरणिका संदर्भ साहित्य लेखन करुन पुर्ण केली अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान व्हावा म्हणून “ग्राम स्वराज्य महामंच ” सातत्याने पाठपुरावा करतं आहे.आणि शाबासकी ची थाप देण्यासाठी ” माणिक रत्न पुरस्कार ” देवून सन्मानित करण्यात येणार आहे.म्हणुन या स्मरणिका प्रकाशन सोहळा या वर्षी यवतमाळ मध्येचं होणार आहे*. – – *तुकड्या ची झोपडी स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात सहभागी व्यक्ती ज्याचं उत्कृष्ट लेखन केले आहे ही सन्मानिय व्यक्ती १) साहेबराव दामोधरे (दर्यापूर ) सुनील साबळे ( शेंडगावं ) चैताली भस्मे, सर्पमित्र ( नागपूर ) राजेंद्र सतई (नागपूर ) वैभव ठाकरे ( चंद्रपूर ) कुसुम अलाम (गडचिरोली ) नारायण मरस्कोले ( यवतमाळ ) चंपत पाचभाई ( मारेगाव ) बाळु भाऊ धुमाळ ( राळेगाव ) निरंजन गोंधळेकर ( पेंटर ) यवतमाळ यांना “माणिक रत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे. आणि विशेष पुरस्कारांचे मानकरी पंजाब चव्हाण याडीकार (पुसद ) अरुणा लोनकर ( पिंपरी दुर्ग ) मोझरकर महाराज ( यवतमाळ ) यांचा समावेश आहे.अशा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या माध्यमातून ही तुकड्या ची झोपडी स्मरणिका (तिसरी आवृत्ती ) प्रकाशित करण्यासाठी कार्यकारी संचालक मंडळ मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.प्रा मोहणजी वडतकर मा गिरीधरजी ससनकर मा आशा ताई काळें सौ रेखाताई निमजे कृष्णा जी भोंगाडे आणि सर्व सहकारी सदस्य संचालक यांच्या पुढाकाराने यवतमाळ मध्येचं होणार आहे.
