बंदीभागातील आदिवासींचा उखडलेल्या पुलामुळे जीव गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का?थेरडी -बोरी(वन) येथील नागरिकांचा प्रशासनाला सवाल!