पोंभूर्ण्यात जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचीतचे धरणे आंदोलन

तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदिवासी व गैर आदिवासी जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचितचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबरला…

Continue Readingपोंभूर्ण्यात जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचीतचे धरणे आंदोलन

रुग्णसेवा करत जपले “नाते आपुलकीचे” !! मंगलदीप लोहकरे आणि कवी खेमराज भोयर यांना प्रत्येकी दहा हजारांची मदत!

कोणत्या व्यक्तीवर कशी वेळ येईल हे कोणीच सांगू शकत नाही की परिस्थितीपुढे कोण माणूस लाचार होईल हे ही सांगता येत नाही,प्रसिद्ध कवी,लेखक श्री.खेमराज भोयर यांच्यावर अशीच वाईट वेळ आली,खेमराज भोयर…

Continue Readingरुग्णसेवा करत जपले “नाते आपुलकीचे” !! मंगलदीप लोहकरे आणि कवी खेमराज भोयर यांना प्रत्येकी दहा हजारांची मदत!

राजुऱ्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन, सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक

9 संपूर्ण जिल्ह्यात दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान रानभाजी महोत्सव सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तहसील कार्यालय राजुरा येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन…

Continue Readingराजुऱ्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन, सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक

मनसेत प्रवेश ,पक्षाचे संघटन अधिकच मजबूत,वैभव डहाने यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यात भव्य पक्ष प्रवेश

वरोरा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष वैभवजी डहाने यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात झालेल्या आंदोलन ,समाजकार्याने प्रभावित होत आज शेकडो तरुणांनी मनसे त प्रवेश घेण्यात आला. आज सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांचे हात…

Continue Readingमनसेत प्रवेश ,पक्षाचे संघटन अधिकच मजबूत,वैभव डहाने यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यात भव्य पक्ष प्रवेश

कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्महत्या कुटुंबाचा आधार गेला – 2 चिमुरडी मुले व पत्नी निराधार

सततची नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर ह्यामुळे हताश होऊन राजु बंडू पारखी ह्या 34 वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना राजुरा तालुक्यातील धानोरा येथे उघडकीस आली आहे.सविस्तर वृत्त असे…

Continue Readingकर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकर्‍याची आत्महत्या कुटुंबाचा आधार गेला – 2 चिमुरडी मुले व पत्नी निराधार

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्रि स्कूल तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन बालवयात उपजत कलागुणांना वाव देणे व मुलांची विचारशक्ती वाढविने हा उद्देश

उ कलागुण हे उपजत असतात मात्र त्यांना योग्य व पोषक वातावरण मिळाल्यास ते गुण वृद्धिंगत होऊन चांगला कलाकार निर्माण होतो. बालकांमधे असलेले कलागुण शोधुन काढणे त्याला प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या…

Continue Readingब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्रि स्कूल तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन बालवयात उपजत कलागुणांना वाव देणे व मुलांची विचारशक्ती वाढविने हा उद्देश

आम आदमी पार्टी कडून डेंग्यू व मलेरिया भगाव मोहिमेची सुरुवात

आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा द्वारा डेंग्यू व मलेरिया भगाव व नागरिकांच्या आरोग्याची रक्षण हेच कर्तव्य ---जिल्हा संघटन मंत्री राजेश बेले जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये…

Continue Readingआम आदमी पार्टी कडून डेंग्यू व मलेरिया भगाव मोहिमेची सुरुवात

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील सिद्धार्थ चव्हाण ठरला प्रथम पुरस्काराचा मानकरी

राजुरा:उमेश पारखी नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक व नगर परिषद रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ लसीकरण अभियान अंतर्गत ,वक्तृत्व स्पर्धा,काव्य स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.यातील वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी…

Continue Readingराज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील सिद्धार्थ चव्हाण ठरला प्रथम पुरस्काराचा मानकरी

तळोधी ( ना ) फाट्याजवळ दुचाकी व बैल बंडीची धडक, एक जखमी

चिमुर तालुक्यातील तळोधी ( नाईक ) फाट्याजवळ दुचाकी व बैल बंडीची धडक जनार्दन लक्ष्मण सावसाकडे हे चिमुर वरून आपले काम करून घरी निघाले असता तळोधी फाट्याजवळ चुकीच्या दिशेने येत असलेल्या…

Continue Readingतळोधी ( ना ) फाट्याजवळ दुचाकी व बैल बंडीची धडक, एक जखमी

जनावरांच्या गोठ्याला आग,जनावरे थोडक्यात बचावली जामगाव येथील घटना

प्रशांत बदकी वरोरा तालुक्यातील लहान जामगाव येथील रहिवासी असलेल्या संजय किसनराव काकडे यांच्या शेतात असलेल्या कोठ्याला सायंकाळी 8 च्या दरम्यान अचानक आग लागल्याने कोठ्यात असणाऱ्या जनावरांचा चारा पूर्णपणे जळून गेला.गोठ्यात…

Continue Readingजनावरांच्या गोठ्याला आग,जनावरे थोडक्यात बचावली जामगाव येथील घटना