लोक मेले तरी चालतील पण राजकारण चालले पाहिजे हीच भाजपची भूमिका – नाना पटोले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कोरोना मध्ये हजारो लोकांना पायदळ चालवण्याचे पाप भाजपाने केले. कोरोना कमी झाला म्हणून दिवाळी साजरी करायला गेले. तेव्हा एसटीचा संप पुकारून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले…
