मुस्लिम मावळ्याकडुन अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी

तालुका प्रतिनिधी: चंदन भगत, आर्णी(८६९८३७९४६०) आर्णी तालुक्यातील तळणी हे गाव नेहमीच विविधतेत एकता साधणारे गाव म्हणून परिचित आहे. सर्व धर्माचे लोकं तळणी या गावात राहतात एकमेकांच्या उत्सवांमध्ये सहभागी होऊन ते…

Continue Readingमुस्लिम मावळ्याकडुन अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी

शिरपूर ग्रामपंचायत मध्ये मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी

प्रतिनिधि:चंदन भगत, आर्णी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मोत्सव साजरा करून मानवन्दना देण्यात आली.शिरपूर गावातील सरपंच सुधाकर मुनेश्वर व उपसरपंच विश्वनाथ जाधव व.सदस्य उपस्थित होते यावेळी…

Continue Readingशिरपूर ग्रामपंचायत मध्ये मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी

जिवती तालुक्यातील विजेचे प्रश्न प्राध्यान्याने सोडवा:ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

कुळसंगीगुडा येथे वीज यंत्रणा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन चंद्रपूर, दि.20 फेब्रुवारी : जिवती तालुक्यातील कुळसंगी गुडा हे दहा ते पंधरा आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव आहे. या गावातील तसेच आदिवासी बहुल…

Continue Readingजिवती तालुक्यातील विजेचे प्रश्न प्राध्यान्याने सोडवा:ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

आनंद निकेतन महाविद्यालयात 3रे विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिर आणि इंटर्नशिप प्रोग्राम चे आयोजन

महारोगी सेवा समितीद्वारा संचालित,आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन यांच्या आयुक्त विद्यामाने आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल ,अमरावती यांच्या सहयोगातून सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा 3 रे विशेष…

Continue Readingआनंद निकेतन महाविद्यालयात 3रे विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिर आणि इंटर्नशिप प्रोग्राम चे आयोजन

नवीन सिनाळा या गावामध्ये प्रथमच शिवजयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हंटले की विविध ठिकाणी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून साजरी केली जाते.आजपर्यंत गावात कधीही शिवजयंती साजरी झाली नव्हती…तेव्हा गावातील सर्व मित्र परिवार यांनी अनेकांना भेट दिली,ज्येष्ठ नागरिक,महिला यांच्याशी…

Continue Readingनवीन सिनाळा या गावामध्ये प्रथमच शिवजयंती साजरी

विनाअनुदानित शाळांचा वनवास संपेना [ रिक्त कर्मचारी पद व पटसंख्येअभावी शाळा अनुदानास अपात्र ठरणार ]

अघोषित शाळांची माहिती पुन्हा पुन्हा सादर करण्याचा घाट राळेगाव तालुका प्रतिनि:धी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ अघोषीत शाळांनी यापूर्वीच सर्व सविस्तर माहिती सादर केल्यानंतर त्या सर्व शाळांची चार चार वेळेस पुन्हा पुन्हा…

Continue Readingविनाअनुदानित शाळांचा वनवास संपेना [ रिक्त कर्मचारी पद व पटसंख्येअभावी शाळा अनुदानास अपात्र ठरणार ]

ट्रायबल फोरम साक्री तालुकाध्यक्ष पदी भास्कर पवार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले साक्री तालुक्यातील कुत्तरमारे गांवचे सरपंच भास्कर पवार यांची ट्रायबल फोरम साक्रीतालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती…

Continue Readingट्रायबल फोरम साक्री तालुकाध्यक्ष पदी भास्कर पवार
  • Post author:
  • Post category:इतर

मुस्लिम स्त्रियांना, बहीण मानून साडी ,चोळी करू आरोग्य शिबिर घेऊन शिवजयंती केली साजरी!

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) डॉक्टर उत्तम दादा राठोड (एमडी एल एल बी पी एम एस) गायत्री फाउंडेशन दिग्रस तर्फे कुळवाडीभूषण, सर्वजण प्रतिपालक, दिग्विजय ,राजाधिराज ,श्रीमंत योगी ,पराक्रमी ,जिद्दी ,…

Continue Readingमुस्लिम स्त्रियांना, बहीण मानून साडी ,चोळी करू आरोग्य शिबिर घेऊन शिवजयंती केली साजरी!

शिवशंभू ग्रुप तथा शिवाज्ञा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा च्या गजरात छ. शिवजयंती साजरी.!

वरोरा | १९ फेब्रुवारी २०२२संपूर्ण जगभरात देशात महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणुन स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात त्यांच्या नामस्मरणाच्या जयघोषात तल्लीन होऊन जल्लोषात साजरी करतात. असाच छत्रपती…

Continue Readingशिवशंभू ग्रुप तथा शिवाज्ञा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा च्या गजरात छ. शिवजयंती साजरी.!

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केले होते ह्या विचारांची अंमलबजावणी जन सामान्य लोकांमध्ये झाली पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पारधी बांधवांच्या उपस्थितीत शिवजयंती उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अशोकराव कपिले जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ हे…

Continue Readingछत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केले होते ह्या विचारांची अंमलबजावणी जन सामान्य लोकांमध्ये झाली पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी