


चिमुर तालुक्यातील सातारा गावात जिवंत तारांवर झाड पडल्याने काही वेळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नव्हता त्यामुळे जिवीत हानी टळली गावकरी व महावितरण चे कर्मचारी ते झाड हटविण्याचे प्रयत्न करत आहे या वादळी वाऱ्याने महावितरण चे नुकसान झाले आहे.
