
किनवट-माहूर विधान सभेत शिवसेना पक्षाचे महत्वाचा नेता म्हनून ज्योतिबा दादा खराटे यांची ओलख नागरिकात असून येत्या विधान सभेत त्याना शिवसेने कडून संधि देन्यात यावी अशी मांगनी जनतेतुन व्यक्त होत आहे
मौज करंजी जिल्हा परिषद निवडनूकिच्या पाश्र्वभूमीवर महत्वाचे मानले जाते पन काहि पंचवार्षिक करंजी येथील ग्राम पंचायत कार्यालत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या निवडणूककित थोडा त्रास जात होता पण ज्योतिबा दादा खराटे यांच्या उपस्थितीत मौजे करंजी येथे सातत्याने पक्ष प्रवेश होत असल्याने
वाघाने दाहड देऊन विरोधकांची झोप उडाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे
