
सहसंपादक : रामभाऊ भोयर
घाटंजी येथील मोवाडा गावातील राज चव्हाण आणि अनेक युवकांनी सलग ५ वर्ष ग्रामपंचायत येथे बसलेले पदाधिकारी आणि सचिव यांना २००५ अधिनियम जोडणे पत्र माहितीचा अधिकार देऊन केली पूर्ण कामकाज निधी आणि विकास कामाची माहिती येत्या १५ दिवसाच्या आत माहिती हवी आहे जर प्रशासनाने केलीली कामे योग्य असेल तर तात्काळ संपूर्ण माहिती द्यावी ५ वर्षातील रखडलेली कामे आणि अनेक योजनाचा लाभ मिळाला नाही तरी प्रशासन मात्र गप्प नेमक करण काय घरकुल यादी, तांडा वस्ती सुधारणार, प्रधानमंत्री आवास योजना, समृद्ध पंचायत राज योजना, यांसारख्या विविध योजनांचा लाभ कधीच मिळाला नाही या ज्योतीला नंतर विकास झाला नाही प्रशासनाचे म्हणणे आहे की आम्ही बराच विकास केला याकडे गावकऱ्यांचे पूर्णपणे लक्ष आणि वाडा येथील युथ प्रशासनांना जाब विचारतोय प्रशासनाने याचा उत्तर पुरेपूर द्यावा जर पंधरा दिवसाच्या हात आम्हाला पूर्णपणे जो काही आम्ही अधिनियम २००५ याच्या अंतर्गत माहितीचा अधिकार दिला आहे त्याचप्रमाणे आम्हाला पूर्णपणे माहिती देण्यात यावी अशी मागणी करत युवक संतप्त झालेले आहे विकासाच्या नावावर निवडून येऊन जर विकास होत नसेल तर प्रशासनाने आपले राजकीय पाऊल मागे घ्यावे गावकऱ्यांनी प्रश्न विचारला विकास कामांचा तर निधी उपलब्ध नाही हा त्यांचा पहिला शब्द असतो आम्ही जवळपासचे विविध खेडे गावे बघितले आहे तिथे निधी उपलब्ध आहे आणि आमचं गाव हे काही सर्कलमधून किंवा तालुक्यातून वेगळा आहे की काय असे आम्हाला कळेना म्हणून युवकांनी सन्मानपूर्वक अधिनियम २००५ माहितीचा अधिकार दाखल करून ५ वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा पूर्णपणे हिशोब विचारत मोवाडा येथील
राज चव्हाण आणि अनेक युवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समाचारच घेतला
