
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथे आरोग्य वर्धिनी कैन्द्र असुन त्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली जात नाही आज आयुष मान भारत हे ब्रिद वाक्य घेऊन नुसते चालनार नाही तर नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या पण त्या पहिले वैद्यकीय अधिकारी हा सतत गैरहजर राहात असल्याने येथिल आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना वाली कोणही राहात नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आज आरोग्य केंद्रामध्ये एकुण सहा ते सात कर्म चारी काम करीत असतात.त्यापैकी सर्वात जास्त (कदम मॅडम )आपले कर्तव्य गेले २०वर्षापासुन पार पाडत आहेत त्यांनी आपले २५लर्षे पूर्ण पणे खबरदारी पणा घेऊन रात्री बे रात्री केव्हा ही मदतीसाठी पुढे येत असतात पण ज्यांची जबाबदारी आहे तो मात्र घरी राहून फुकटचे सल्ले देत असतात त्याचा नाही लोक प्रतिनिधी चे लक्ष नाही प्रशासनाचे त्यामुळे सरकारने असा एक नियम काढायला पाहिजे की जो कोणी असे काम करीत असेल की त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होईल त्याला तात्काळ नोकरीवरून काढून टाकले जाईल तेव्हा हे अधिकारी मध्ये बदल होईल तोपर्यंत नाही आज सरसम आरोग्य केंद्रामध्ये एकून सहा-सात कर्मचारी असताना देखील रात्र पाळीला एकच कर्मचारी का? तोच कर्मचारी दिवसांत तोच म्हणजेच सरसम आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आलेला नाही का? आसा नागरिकांना पडलेला आहे जेव्हा कोणताही डॉक्टर याठिकाणी उपस्थित रहात नाही त्यामुळे नागरीकांना खाजगी दवाखान्यात जावे लागते असे चित्र सरसम आरोग्य वर्धिनि केंद्र मध्ये दिसून येते डॉ. लोकांना शासनाने काॅटर दिलेले असताना देखील तो त्यांचा वापर न करता दुसऱ्या ठिकाणी रहात असताना दिसुन येत आहे आज प्रस्तुती करण्यासाठी दवाखान्यात आणले जाते पण डॉ उपलब्ध राहातं नसल्याने त्या पेशंटला खाजगी दवाखान्यात दाखल करावे लागले असे अनेक उदाहरणे या आरोग्य केंद्रामध्ये दिसून आले
सरसम आरोग्य वर्धिनि केंद्रावर असुविधेचा अभाव
नागरिकांना वेळेवर उपचार होत नसल्याने नागरीक त्रयस्थ झाले आहे नाही डॉ.नाही.नर्स नाही परिचर नाही ज्याची जबाबदारी आहे तो घरी झोपा काडतो आणि ज्यांना काही माहिती नाही तो पेशंटला तपासतो आणि घरी बसून सरकार त्यांना पगार देतोय आज जवळपास सरसम आरोग्य केंद्र मध्ये सोनारी करंजी सरसम आदेगाव असे वाडी तांडे या आरोग्य केंद्रामध्ये येत असुन आरोग्य कर्मचारी रहात नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो या कडे शासनाचे दुर्लक्ष दिसून येते शासन आरोग्य केंद्रामध्ये लाखों रुपये खर्च करतो अनेक सुविधेच्या नावाने निधी उपलब्ध करून देण्यात येतो मग तो निधी जातो कुठे अशा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे जर का शासनाने हिमायतनगर तालुक्यातील जेवढे आरोग्य उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी नागरिकांना सुविधांचा अभाव दिसून येतो प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व नागरीकांना वेळेवर उपचार होईल अशी व्यवस्था करूंन देण्यात यावी असे नाही झाल्यास यांचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील.
