स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षाच्या कालावधी नंतर ही बहुतांश गावामध्ये स्मशानभूमी चं नाही???
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भारत देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षाच्या वर कालावधी उलटला पण राळेगांव तालुक्यातील साठ टक्के गावा मध्ये स्मशानभूमीचं नाही. त्यात प्रामुख्याने वडकीची परीस्थिती अतीशय ग़भीर आहे.तिन्ही…
