मनसेच्या मागणीला यश ,मनविसे तालुका अध्यक्ष आशिष नैताम यांनी गावातील समस्यांचे निराकरण करण्याची ग्रामसेवक,सरपंच यांच्याकडे केली होती मागणी
संपूर्ण देशात कोरोना ने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे यावर प्रतिबंध करन्यासाठी केंद्र व राज्यशासन सर्वोतोपरी उपाययोजना करीत असून आपण आपली जबाबदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे पोंभूर्णा तालूक्यातील…
