शहरी भागातील पत्नीचे आपले सरकार सेवा केंद्र मंजूर होण्यासाठी पतीराज स्वतःच्या नावाने गाव खेड्यातील केंद्र आधीच रद्द झाले हे दाखवण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा करत आहेत वापर ?? पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी आवाज उठवण्याची गरज