वरोरा शहरातील टोल नाक्याविरोधात मनसेचे निवेदन , 15 दिवसात टोल बंद करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू : मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष बाळू गेडाम यांचा इशारा

मागील अनेक वर्षांपासून वरोरा शहरात येणाऱ्या हजारो जडवाहन धारकांकडून टोल घेणाऱ्या रोहन राजदीप इन्फ्रास्ट्रचर या कंपनीने टोल वसूल करण्याचा गोरखधंदा लावला आहे . वरोरा शहरात येणाऱ्या उडान पुलाच्या बांधकाम खर्चाची…

Continue Readingवरोरा शहरातील टोल नाक्याविरोधात मनसेचे निवेदन , 15 दिवसात टोल बंद करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू : मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष बाळू गेडाम यांचा इशारा

घरकुलाच्या पैशाची अफरातफर करणाऱ्या ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांना निलंबित करा: (शिव सेना यवतमाळ जिल्हा, समन्वयक संजय पळसकर यांची मागणी)

प्रतिनिधी/शेख रमजान उमरखेड तालुक्यातील सोनदाभी येथील ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरु असलेली घरकुलाची योजना यामध्ये पैशाच्या लोभापाई मिदोंडे या लाभार्थ्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या आकाउंटमध्ये…

Continue Readingघरकुलाच्या पैशाची अफरातफर करणाऱ्या ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांना निलंबित करा: (शिव सेना यवतमाळ जिल्हा, समन्वयक संजय पळसकर यांची मागणी)

उमरी सरपंचांच्या मानहानी नोटीसीविरोधात राळेगाव तालुका पत्रकार संघटना व सर्व पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील सरपंच सौ. अर्चना राजेंद्र एकुणकर यांनी पत्रकार प्रकाश माधवराव खुडसंगे (तालुका प्रतिनिधी – दैनिक युवाराष्ट्र दर्शन) यांना तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांची मानहानी…

Continue Readingउमरी सरपंचांच्या मानहानी नोटीसीविरोधात राळेगाव तालुका पत्रकार संघटना व सर्व पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध

खैरी ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत यशस्वी ग्रामसभा संपन्न, लोकसहभागातून गाव विकासाचा संकल्प

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसभा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ग्रामसभेला ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचतगट…

Continue Readingखैरी ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत यशस्वी ग्रामसभा संपन्न, लोकसहभागातून गाव विकासाचा संकल्प

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा सर्वसाधारण आमसभेचा ठराव

सहसंपादक : रामभाऊ भोयर अतिवृष्टीमुळे शहरातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत तसेच शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय आहेत अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी करा अशा आशयाचा ठराव राळेगाव गाविकाच्या सर्वसाधारण आम…

Continue Readingशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा सर्वसाधारण आमसभेचा ठराव

ग्रामपंचायत परसोडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामपंचायत परसोडा येथे आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ पार पडला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर आज माननीय मुख्यमंत्री…

Continue Readingग्रामपंचायत परसोडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम संपन्न

यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख ठरले शेतकऱ्यांचे खरे कैवारी

सहसंपादक ::रामभाऊ भोयर केंद्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून दिले. निवडून आल्यापासून…

Continue Readingयवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख ठरले शेतकऱ्यांचे खरे कैवारी

रावेरी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसभा उत्साहात संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रावेरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच श्री. राजेंद्र तेलंगे यांनी भूषविले.…

Continue Readingरावेरी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसभा उत्साहात संपन्न

सावधान! तुम्हीही फोटोच्या ‘त्या’ ट्रेंडच्या वापर केला का ?, तुम्हाला केले जाऊ शकते ब्लॅकमेल होय खरं आहे!

प्रतिनिधी//शेख रमजान बदलत्या युगात नवीन उदयास आलेली AI टेक्नॉलॉजी या द्वारे फोटोचा थ्रीडी इफेक्ट करूनसोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. प्रत्येकजण आपला थ्रीडी इफेक्ट दिलेला फोटो सोशल मीडियावर…

Continue Readingसावधान! तुम्हीही फोटोच्या ‘त्या’ ट्रेंडच्या वापर केला का ?, तुम्हाला केले जाऊ शकते ब्लॅकमेल होय खरं आहे!

मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत अभियान राबविण्याचा राळेगाव पंचायत समितीचा संकल्प

सहसंपादक : रामभाऊ भोयर मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात राज्यभरात १७ सप्टेंबरपासून होत आहे. या अभियानाची तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प पंचायत समिती प्रशासनाने केला आहे.अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर…

Continue Readingमुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत अभियान राबविण्याचा राळेगाव पंचायत समितीचा संकल्प