आष्टी बंद ठेऊन व्यापाऱ्यांचा व सर्व पक्षीय नेत्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे.गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमधील पाचव्या फेरीतील बैठकीनंतर…
