शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत १०० टक्के द्या- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे,माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन
शेतकऱ्यांच्या व झोपडपट्टी धारकांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन. शेताच्या नुकसानीचे टक्केवारी कमी दाखवल्यामुळे मिळाली तोकडी मदत. हिंगणघाट:- ३१ ऑक्टोबर २०२२सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टर पर्यंत जाहीर केलेले मदत…
