शासनाचे पंचनामे किती दिवस कागदावरच राहणार ?,मदत पोहचलीच नाही : पुरामुळे सणावरही विरजण,शासनाचे केवळ आश्वासनच:प्रशांत जोशी शिवसेना नेते.
ढाणकी प्रतिनिधी प्रवीण जोशी कृषी संस्कृतीतील बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. शेती जगतात बैल पोळा सणाला खूप महत्त्व आहे. कारण ज्याच्या भरोशावर शेतीचा हा डोलारा उभा केला जातो, त्या…
