लॉकडाउन :औरंगाबाद जिल्हा 30 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत लॉकडॉउन

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक

कोरोना रुग्णांची वाढती संख्या मुळे औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिल लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे लॉकडाउन काळात किराणा दुकान भाजीपाला व दूध विक्री दुपारी बारा वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर हे सर्व दुकान बंद करण्यात येतील. या काळात अत्यावश्यक सेवा व उद्योग सुरू राहतील अशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.