24 वर्षीय कंडक्टर ची गळफास घेत आत्महत्या
वरोरा बस आगारात कंडक्टर या पदावर काम करणारा हर्षल रमेश राव या आनंदवन चौक येथे असणाऱ्या एका खोलीत किरायाने राहायचा.काल दिनांक 28/09/2021 रोजी त्याने वरोरा चिमूर रोडवर असलेल्या एका पडक्या…
वरोरा बस आगारात कंडक्टर या पदावर काम करणारा हर्षल रमेश राव या आनंदवन चौक येथे असणाऱ्या एका खोलीत किरायाने राहायचा.काल दिनांक 28/09/2021 रोजी त्याने वरोरा चिमूर रोडवर असलेल्या एका पडक्या…
चक्रीवादळगुलाब चक्रीवादळानं मुंबईला झोडपून काढलं. त्यामुळे शहरात 24 तासांत अनेक ठिकाणी 90 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.वाटेत महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक भागाला या वादळाचा तडाखा बसला. विदर्भ आणि मराठवाड्यात तर नद्यांना…
राळेगाव- मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी कु. साक्षी ज्ञानेश्वरराव थुटे हिने रावेरी येथील शेतकरी पांडुरंग उंडे यांच्या शेतातील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला भेट दिली यावेळी तिने अनेक माहितीचे…
. वरोरा :-मागील अनेक वर्षापासूननागपूर चंद्रपूर व वणी नागपूर या मार्गावर चालणाऱ्या सर्व बस गाड्या उड्डाणपूल बनण्याच्या आधी पर्यंत वरोरा बस स्थानकात यायच्या, परंतु डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम…
लता फाळके /हदगाव हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागील चार - पाच दिवसापासुन सतत मुसळधार…
यवतमाळ जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर येत आहे; .. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) उमरखेड पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागाव नाल्यावरून बस वाहून गेलीय नांदेड नागपूर घाटरोड डेपोची…
हिमायतनगर प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल व कृषि कायाद्या निषेधार्थ आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार यांच्या आदेशानुसार शहर अध्यक्ष संजय माने…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शहरातील राळेगाव नगरीचे संपादक महेशभाऊ भोयर यांचा भाचा साई उंबरकर याची केंद्रीय नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. त्याने सहाव्या वर्गासाठी परीक्षा दिली होती त्यामधून त्याची…
लाॅकडाउन च्या आड रेल्वे प्रशासनाची प्रवाशांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी:एकता प्रतिष्ठान,हिंगणघाट सामान्य माणूस कोरोना शी आणी पर्यायाने स्वताच्या अस्तित्वासाठी रोजगार , दैनंदिन प्रवास, पगार कपात, महागाई अश्या अनेक पातळ्यांवर लढत…
राजुरा दक्षिण मध्य रेल्वे च्या महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील बल्लारशा स्टेशन पर्यंत येणाऱ्या गाड्या कोरोना संक्रमण काळापासून बंद करण्यात आल्या होत्या. मात्र…