धक्कादायक:खुनाच्या घटनेने हादरला नाशिक
सातपूर विभागाचे भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष अमोल ईघे यांच्यावर सकाळच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला जखमी तिघे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात…
सातपूर विभागाचे भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष अमोल ईघे यांच्यावर सकाळच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला जखमी तिघे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनात वर्ग ११ वि ची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु हर्षाली साईनाथ हरबडेच्या कवितेची निवड करण्यात आली…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) राळेगाव बाजार समितीमार्फत सोयाबीन तारण योजना तालुक्यात राबविण्यात आली. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन शेतकऱ्यांना तारणापोटी ४७ लाख रुपयांची मदत झाली. आता सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225) सरपंच सेवा महासंघ तसेच सरपंच माझाच्यावतीने गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी रणरागिनी पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये कोपरी वालधूर गट ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीणभाऊ नरडवार यांना…
चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वर्ध्यापासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या तिगाव ते दिग्रस रोड वरती पोलिस प्रशासनाचे फायरिंग सराव मैदान आहे. आज त्याठिकाणी पोलीस विभागा मार्फत काही पोलीस कर्मचारांचे फायरिंग…
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) नगर पंचायत राळेगांव कडुन राबविण्यात येत असलेली प्रधान मंत्री आवास योजना आराखडा -1 मधील जवळपास 130 घरांचे नियमात बांधकाम करणाऱ्या कुटुंबांना अडीच वर्षापासुन मिळत नसलेला अनुदानाचा…
. आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर संयोजक रविकुमार शं. पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व किशोर पुसलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर शहरात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन व पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन…
कोविड 19 मध्ये महामारी मुळे संपूर्ण जगाला विळखा घातल्याने भारतातील सामान्य नागरिकांचे अन्नधान्य अभावी हाल होऊ नये, सर्वांना पोटभर जेवण मिळावे म्हणून देशात कल्याण योजना लागू केली गेली. या योजनेअंतर्गत…
आठवडाभरात सलग तिसरी घटना पोंभूर्णा तालूक्यात वाघाने धुमाकुळ घातला असून जनजीवन भयभीत झाले आहे काल दि.२४/११/२०२१ रोज बुधवारला कसरगठ्ठा येथील बेबीबाई हनुमान धोडरे हि महिला वाघाच्या हल्यात मृत पावली या…