कुत्र्यांसाठी आणलेल्या इंजेक्शन वापरून डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या?

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची मुलगी डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. तर…

Continue Readingकुत्र्यांसाठी आणलेल्या इंजेक्शन वापरून डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या?
  • Post author:
  • Post category:इतर

मुरूम वाहतूक करणारे 8 हायवा ट्रक जप्त,नायब तहसीलदार यांची कारवाई

शहर प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा वरोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी गौण खनिजांची अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू आहे.वरोरा शहराजवळ असलेल्या शेंबळ येथे असलेल्या अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा लिमिटेड या कंपनी चे 8 ट्रक अवैधरित्या…

Continue Readingमुरूम वाहतूक करणारे 8 हायवा ट्रक जप्त,नायब तहसीलदार यांची कारवाई

शेतीसाठी दिवसाची वीज द्या पहापळ येथील शेतकऱ्याचे महावितरण ला निवेदन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा पांढरकवडा / संपूर्ण शेतकऱ्यावर आज नापिकीची भयानक परिस्थिती असताना महावितरण आज शेतकर्यांना रात्रीची वीज देऊन त्याच्या जीवाशी खेळत आहे. आज साऱ्या जगाला जगवणारा पोशिंदा म्हणून ओळख असणारा शेतकरी…

Continue Readingशेतीसाठी दिवसाची वीज द्या पहापळ येथील शेतकऱ्याचे महावितरण ला निवेदन

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव अभयारण्य घोषित. एकूण क्षेत्र 269 चौ की.मी.

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर कन्हारगाव अभयारण्य घोषित. एकूण क्षेत्र 269 चौ की.मी. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल लवकरच शासनास सादर होईल.चांदा ते बांदा पर्यंत जे महाराष्ट्राचे वन वैभव…

Continue Readingचंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव अभयारण्य घोषित. एकूण क्षेत्र 269 चौ की.मी.

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सामाजिक कार्याचा वसा सतत ठेवत चिमूर येथील सफाई कामगारांना किराणा स्वरूपात मदत

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सामाजिक कार्याचा वसा सतत ठेवत चिमूर येथील सफाई कामगारांना किराणा स्वरूपात मदत केली .जोस्तना देवगडे, सुधा देवगडे, जोस्तना शेंडे, संगीता मेश्राम, प्रिया जांभुळकर, आशा नागोसे,प्रेमीला गजभिये,…

Continue Readingआमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सामाजिक कार्याचा वसा सतत ठेवत चिमूर येथील सफाई कामगारांना किराणा स्वरूपात मदत

शिक्षण क्षेत्रासाठी झटणारा खरा शिक्षक अनिल जैवार – गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल केंद्रप्रमुख अनिल जैवार यांचा निरोप समारंभ काटोल - शिक्षण क्षेत्रासाठी झटणारा व कोणत्याही शैक्षणिक कार्यासाठी सदा तत्पर असणारा प्रामाणिक शिक्षक म्हणजे अनिल जैवार होय.त्यांनी गेले ३२ वर्ष शाळेसाठी…

Continue Readingशिक्षण क्षेत्रासाठी झटणारा खरा शिक्षक अनिल जैवार – गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड

केसावर फुगे प्रसिद्ध खांदेशी गायक अन्नाभाऊ सुरवाडे़ यांना कला क्षेत्रातील आदर्श खांदेशी कलाकार सेवा गौरव पुरस्कार जाहीर

परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त अन्ना भाऊ सुरवाडे़ यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात…

Continue Readingकेसावर फुगे प्रसिद्ध खांदेशी गायक अन्नाभाऊ सुरवाडे़ यांना कला क्षेत्रातील आदर्श खांदेशी कलाकार सेवा गौरव पुरस्कार जाहीर
  • Post author:
  • Post category:इतर

पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून युवकांनी केले वृक्षारोपण

राजुरा:पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांनी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविले ..लॉकडाऊन मुळे अनेक ठिकाणी केरकचरा, प्लास्टिक जमा झालेला होता. प्लास्टिक मुळे मृदा प्रदूषण व इतर होणाऱ्या हानी…

Continue Readingपर्यावरण दिवसाचे औचित्य साधून युवकांनी केले वृक्षारोपण

विजेचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा लोकनेते बाबुरावजी कोव्होळीकर यांचे मुख्य अभियंत्याना निवेदन

…परमेश्वर सुर्यवंशी..,.. प्रतिनिधी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची विजेच्या अनियमिततेमुळे वाताहत होत आहे, त्यातच विज रोहित्र निकामी झाल्याने अनेक ठिकाणचा विज पुरवठा बंद आहे. तात्काळ विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिआमदार बाबुराव पाटिल…

Continue Readingविजेचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा लोकनेते बाबुरावजी कोव्होळीकर यांचे मुख्य अभियंत्याना निवेदन

राजुरा तालुक्यातील नीर्ली या गावात मागील दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा गावात पूर्वीपासून पिण्याच्या पाण्यासंबंधी तुटवडा आहे. गावात एकच हॅन्डपम्प असून तो सुद्धा मागील दोन महिन्यापासून बंद आहे. प्रशासनाच्या या भोंगड कारभाराला संतापून गावकऱ्यांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख…

Continue Readingराजुरा तालुक्यातील नीर्ली या गावात मागील दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.