महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे, लाखो कोटींची गुंतवणूक,त्यामुळे निर्माण होणारे लाखो रोजगार गुजरातेत जातातच कसे?

ते जातात फक्त आणि फक्त ह्या गुजरातप्रेमी, महाराष्ट्रद्रोही ED सरकार मुळे..गुजरात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातेत नेण्याचा सपाटाच ह्या शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे. NSUI तर्फे ह्या महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध…

Continue Readingमहाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे, लाखो कोटींची गुंतवणूक,त्यामुळे निर्माण होणारे लाखो रोजगार गुजरातेत जातातच कसे?

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हिंगणघाट उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सरकारने फेरसव्हे करुन शेतकऱ्यांना सरसकट ३ हेक्टर पर्यंत मदत व झोपडपट्टी अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टे देण्याबाबतची मागणी. हिंगणघाट:- २९ ऑक्टोबर २०२२ सरकारने फेरसव्हे करून शेतकऱ्यांना सरसकट ३ हेक्टर पर्यंत मदत…

Continue Readingमाजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हिंगणघाट उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बोर्डा येथे शेतकऱ्याची विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न ,प्रकृती गंभीर

वणी :प्रतीनिधी नितेश ताजणे तालुक्यातील बोर्डा येथे एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. परिणामी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली…

Continue Readingबोर्डा येथे शेतकऱ्याची विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न ,प्रकृती गंभीर

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा सर्वे चुकीच्या पद्धतीने केल्याने तहसीलदार यांना निवेदन

कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वे करून शासनाला खोटी माहिती पुरवून शासनाची तसेच शेतकऱ्यांची एक प्रकारे दिशाभूल केली असल्याचे येथील समस्त शेतकरी बांधवांनी सांगितले आहे. राळेगाव तालुका…

Continue Readingअतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा सर्वे चुकीच्या पद्धतीने केल्याने तहसीलदार यांना निवेदन

( दिग्गजांच्या उपस्थिती ने वेधले लक्ष) लोकशाही चा चौथा { आ. प्रा. डॉ. अशोक उईके, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, यांचे सह गणमान्य मंडळीची हजेरी }

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर चार दशकाआधी यवतमाळ च्या मातीत मुहूर्तमेढ रोवलेल्या साप्ताहिक आत्मबल ने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या सात वर्षांपासून राळेगाव येथून हे साप्ताहिक प्रसिद्ध होतं…

Continue Reading( दिग्गजांच्या उपस्थिती ने वेधले लक्ष) लोकशाही चा चौथा { आ. प्रा. डॉ. अशोक उईके, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, यांचे सह गणमान्य मंडळीची हजेरी }

शिंदे सरकारचा निषेध करीत मारेगावात धरणे आंदोलन,शासनाविरोधी घोषणांनी लक्ष वेधले , छावा छात्र संघटनेचा पुढाकार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर पर्जन्यवृष्टीने शेतपिके उध्वस्त झाली.शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली.मात्र शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.अशातच शिंदे सरकारच्या बोथट धोरणा विरोधी गगनभेदी घोषणा…

Continue Readingशिंदे सरकारचा निषेध करीत मारेगावात धरणे आंदोलन,शासनाविरोधी घोषणांनी लक्ष वेधले , छावा छात्र संघटनेचा पुढाकार

भाजपा पोंभुर्णाच्या वतीने तालुक्यातील गुणवंत युवकांचे सत्कार

तालूका प्रतीनीधी :- आशिष नैताम पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील भैरव धनराज दिवसे याने बंगलोर येथे सेस्टोबॉल खेळात कास्यपदक जिकणाऱ्या महाराष्ट्र टीम मध्ये होता त्यांचे वडीलचे पण सत्कार करण्यात आला…

Continue Readingभाजपा पोंभुर्णाच्या वतीने तालुक्यातील गुणवंत युवकांचे सत्कार

राळेगाव तालुक्यातीलब धानोरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भागवत कथा सप्ताहाचे आजपासून आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि, 29/10/2022 ते 5/11/2022 ला ,श्नी ह.प.प.संदिपजी महाराज सांगळे आळंदिकर यांचे भागवत कथासप्ताहाचे आयोजन श्नी हनुमान मंदिर…

Continue Readingराळेगाव तालुक्यातीलब धानोरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भागवत कथा सप्ताहाचे आजपासून आयोजन

वजन काट्याच्या मापात पाप ? पडताळणी केव्हा होणार?

वजन मापात फसवणूक होत असल्याचा शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा आरोप प्रतिनिधी-प्रवीण जोशी शहरासह ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक वजन काटे आडत दुकानासह इतरत्र ठिकाणी आले आहेत. त्या वजन काट्यांची वर्षातून एक वेळेस पडताळणी…

Continue Readingवजन काट्याच्या मापात पाप ? पडताळणी केव्हा होणार?

कोळसा खाण कंपनी अरबिंदोचा भुमिपूजन कार्यक्रम संतप्त गावकऱ्यांनी उधळला,प्रकल्पग्रस्तांशी संवाद न साधता कंपनीचा मुजोरीचा प्रयत्न

भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांची दिशाभूल करीत कोळसा खाणीचे भुमिपूजन गुपचूपपणे करण्याचा अरबिंदो रिअलिटी अँन्ड इन्फास्टक्चर कंपनीचा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला. अगोदर प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांशी जमिनीचा योग्य दराबाबत चर्चा करा नंतर कंपनीचे…

Continue Readingकोळसा खाण कंपनी अरबिंदोचा भुमिपूजन कार्यक्रम संतप्त गावकऱ्यांनी उधळला,प्रकल्पग्रस्तांशी संवाद न साधता कंपनीचा मुजोरीचा प्रयत्न