जनतेच्या भरोशावर निवडून आलेले मंत्री,आमदार ,खासदारांनी कोणतेही आंदोलन न करता आपल्यासाठी सर्व केले ! मग पत्रकारांसाठी काय योजना आहे?
सहसंपादक : रामभाऊ भोयर जनतेच्या मतदानावर निवडून आलेल्या मंत्री, आमदार ,खासदारांनी कोणतेही मोर्चे, आंदोलन ,धरणे, रास्ता रोको आंदोलन न करता केवळ आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी विधानसभेत व लोकसभेत आपल्या हिताचे ठराव…
