ढाणकी नगरीत डोळे येण्याचे रुग्ण वाढले पण आरोग्य केंद्रात तीन वर्षा पासून डोळ्याचा डॉक्टर नाही

संग्रहित फोटो बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी : रमझान शेख ढाणकी नगरीत संसर्ग समजला जाणाऱ्या डोळ्याच्या आजाराने डोके वर काढले त्यावर इलाज करणारा डॉक्टर ढाणकी प्राथमीक आरोग्य केंद्रात मागील तीन…

Continue Readingढाणकी नगरीत डोळे येण्याचे रुग्ण वाढले पण आरोग्य केंद्रात तीन वर्षा पासून डोळ्याचा डॉक्टर नाही

विकासकामाचे बोल मिरवणाऱ्या चष्म्यातून भकास कामे दिसत नसतात -न.पं.विरोधी पक्षनेता आशिष कावटवार

-पोंभूर्णा शहरातील कोट्यावधीच्या विकास कामांना गेले अल्पावधीत तडे, विकास कामं फक्त कागदावरच पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम पोंभूर्णा शहरातील विकासाच्या नावाखाली कोट्यावधीचे जे काम झाले आहेत ते झालेच आहेत…

Continue Readingविकासकामाचे बोल मिरवणाऱ्या चष्म्यातून भकास कामे दिसत नसतात -न.पं.विरोधी पक्षनेता आशिष कावटवार

प्रभाग क्रमांक १६ व१७ या रस्त्याची दुरावस्था,( नगर पंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)

ढाणकी प्रतिनिधी: प्रवीण जोशी. जिकडे तिकडे पाणीच पाणी गंगा वाहे चहू बाजूनी अशी गत या रस्त्याची असून सर्वत्र रस्त्याने गंगा वाहते त्या प्रमाणे पाणीच पाणी दिसते,या रस्त्यात पाणी जाण्यासाठी नालीची…

Continue Readingप्रभाग क्रमांक १६ व१७ या रस्त्याची दुरावस्था,( नगर पंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)

नितीन भुतडा यांच्या मागणीला यश ; एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला मिळाली मुदतवाढ

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड एमबीबीएस प्रवेश प्रक्रिये करिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही.विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून…

Continue Readingनितीन भुतडा यांच्या मागणीला यश ; एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला मिळाली मुदतवाढ

पिक विम्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावे

सहसंपादक : रामभाऊ भोयर सद्यस्थितीत पिक विमा काढण्याचे आवाहन शासनाकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे शेतकरी पिक विमा काढतसुध्दा आहे पण पिक विम्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जे अनुदान कंपनीला…

Continue Readingपिक विम्याचे अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावे

मौजे सारखंनी येथील कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक वाडेकर यांची बदली केल्यास थेट मुख्यमंत्री यांना भेटणार – जिलानी शेख

गटविकास अधिकारी पं स किनवट यांनी बदलीबाबत योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा मौजे सारखंनी येथील ग्रामपंचायत कार्यरत ग्रामसेवक वाडेकर यांची बदली करून दुसरा ग्रामसेवक मिळण्याबाबत ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्याकडून युद्ध पातळीवर प्रयत्न…

Continue Readingमौजे सारखंनी येथील कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक वाडेकर यांची बदली केल्यास थेट मुख्यमंत्री यांना भेटणार – जिलानी शेख

अतिवृष्टीमुळे येवती येथील शेतकऱ्याच्या शेतातील पक्की विहीर खचली: साडेसहा लाखाचे नुकसान

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील येवती येथील उमेश गोविंदराव पोहदरे यांच्या शेतामधील पक्के बांधकाम केलेली विहीर सध्या सुरू असलेल्या सतत धार पावसाने खचून सदर शेतकऱ्याचे ६,५५,५०० रुपयांचे नुकसान झालेयेवती…

Continue Readingअतिवृष्टीमुळे येवती येथील शेतकऱ्याच्या शेतातील पक्की विहीर खचली: साडेसहा लाखाचे नुकसान

राळेगाव येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण जाधव यांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; १लाख६४ हजार रुपये किमतीचा मुद्द्माल हस्तगत

सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातुन अवैध दारूची चोरटी वाहतूक होत असते. त्या विषयी नव्याने रूजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली त्यामुळे…

Continue Readingराळेगाव येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण जाधव यांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; १लाख६४ हजार रुपये किमतीचा मुद्द्माल हस्तगत

सावित्री येथे ढगफुटी सदृश्य पाऊस शेतजमिनी खरडल्या: शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

वडकी: राळेगाव तालुक्यातील सावित्री ( पिंपरी) येथे दिनांक 26 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडल्या गेल्या. शेतजमिनी खरडल्या गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दिनांक 26 जुलै…

Continue Readingसावित्री येथे ढगफुटी सदृश्य पाऊस शेतजमिनी खरडल्या: शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

अतिवृष्टीने पिकांचे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई व नाला खोलीकरण व सरळीकरण देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात २१ जुलै २०२३ झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे तसेच वाऱ्हा आष्टा रोडवरील असलेल्या नाल्याला पूर येऊन शेकडो एकर शेतातील पिके खरडून गेली व…

Continue Readingअतिवृष्टीने पिकांचे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई व नाला खोलीकरण व सरळीकरण देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले निवेदन