कृषी वीज बिलातून सुटका पण थकबाकीचे काय?
शेतकऱ्यांचा सवाल ; पाणी मुबलक असूनही ऊस व केळी सारख्या पिकापासून वंचित
सहसंपादक: रामभाऊ भोयर पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने शेतकऱ्यांना यापुढे कृषी वीज बिल येणार नाही , कृषी वीज बिलातून शेतकऱ्याची सुटका झाली असे जाहीर केले पण थकबाकी विषयी काही घोषणा न झाल्याने…
