“सदा माझे नयन जडो तुझी मूर्ति!”
जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती व अनेकांचा मार्ग वेगवेगळा असतो असे नेहमीच आपल्याला आढळते. चांगले गुण आत्मसात करायचे असल्यास सहवास सुद्धा चांगले आचरण असणाऱ्याचेच असायला पाहिजे काय चूक किंवा काय वाईट…
जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती व अनेकांचा मार्ग वेगवेगळा असतो असे नेहमीच आपल्याला आढळते. चांगले गुण आत्मसात करायचे असल्यास सहवास सुद्धा चांगले आचरण असणाऱ्याचेच असायला पाहिजे काय चूक किंवा काय वाईट…
आवळपुर : आज कालच्या युवांन मध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसं होतात? येथे काम कसं मिळतो? कोणाला…
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर कारंजा (घा):- तालुक्यातील २७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्याने चिंचोली या ग्रामीण भागातील घरांची मोठे पडझड होऊन अनेक ग्रामस्थांच्या घरावरील…
वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावी अशी नागरिकांची होत आहे मागणी. हिंगणघाट:- २७ मे २०२३वर्धा जिल्हयात होणारे वैद्यकीय महाविद्यालय (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) हे हिंगणघाट शहरात करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी…
, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर तथा भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी 27 मे रोजी सायंकाळी 5.30 नागपूर येथे…
सहसंपादक- रामभाऊ भोयर केंद्र सरकारच्या ‘ उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धूरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला. गृहिणी खऱ्या अर्थाने ' उज्ज्वला ठरल्या…
सहसंपादक:- रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लातुर जिल्ह्यातील चाकुर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील संघ उपस्थीत होते…
जनावर तस्करांच्या मुसक्या आवळणार सकाळी 06.00 वा.च्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ग्राम वडनेर कडून आदीलाबाद कडे जाणाऱ्या कंटेनर वाहनांमध्ये अवैधरित्या जनावर घेऊन जात आहे अशा माहितीवरून पोलीस स्टाँफ सह दहेगाव…
'आप'ची स्वराज्य यात्रा रविवारी टेम्भूर्णीत/सोलापुरात/…/सभेचे आयोजन; गोपाल इटालियांची प्रमुख उपस्थिती गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी…
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव शेतकऱ्यांच्या सर्वात महत्वाचा मनाला जाणारा विभाग म्हणजे हवामान ,हवामान तज्ञ प्रमुख मार्गदर्शक म्हणून हवामान तज्ञ तथा अभ्यासक मा.श्री.पंजाबराव डख साहेब यांनी शेतकरी बांधवांना हवामान…