महागाई बेरोजगारी चा वार, सामान्यांनी जगायचं कसं सरकार ? ( शासकीय धोरणाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य नाही )
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यावर यंदा आस्मानी संकटाचा कहर अतिवृष्टीचे रूप घेऊन बरसला. तब्बल 12 गावे पाण्याखाली गेली. नापिकीचे स्पष्ट संकेत असतांना केंद्राने कापूस आयातीवरील 11 टक्के कर…
