अवजड वाहतूकीविरोधात ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225) राळेगांव तालुक्यातील खैरी या गावातुन सुरू असलेल्या कोळसा तसेच वाळूच्या अवजड वाहतूकीविरोधात खैरी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे काही…

Continue Readingअवजड वाहतूकीविरोधात ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर वर महसूलची कार्यवाही १ लाख ३२ हजाराचा दंड ठोठावला

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पठारपूर ते शिंधीवाढोना मार्गावर ९ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजता दरम्यान रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या कायर येथील पंकज भदोरीया यांचा ट्रॅक्टर वणी येथील महसूल पथकांनी…

Continue Readingअवैधरित्या वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर वर महसूलची कार्यवाही १ लाख ३२ हजाराचा दंड ठोठावला

एस. टी. कर्मचाऱ्यांना श्रमिक एल्गार चा आधार,श्रमिक एल्गार तर्फे संपकरी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एस. टी. कर्मचारी मानले श्रमिक एल्गार चे आभार एस. कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र शासनात विलागिकरण करण्यासाठी मागील 106 दिवसापासून जिल्ह्यात आंदोलन सुरू असून महाराष्ट्र शासनाने आंदोलनकर्त्यांना अजूनही दाद दिली नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची…

Continue Readingएस. टी. कर्मचाऱ्यांना श्रमिक एल्गार चा आधार,श्रमिक एल्गार तर्फे संपकरी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

दिवंगत फौजदार राजेंद्र कुळमेथे यांना ‘ शहीद ‘ दर्जा द्यावा. ट्रायबल फोरम – मुख्यमंत्री, ग्रुहमंत्र्यांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ - दिवंगत सहा. फौजदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे यांना' शहीद' दर्जा द्यावा.अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , ग्रुहमंत्री दिलीपजी वळसे पाटील ,ग्रुह विभागाचे अपर…

Continue Readingदिवंगत फौजदार राजेंद्र कुळमेथे यांना ‘ शहीद ‘ दर्जा द्यावा. ट्रायबल फोरम – मुख्यमंत्री, ग्रुहमंत्र्यांना निवेदन

वेडशी येथील असंख्य युवकांचा मनसे मध्ये जाहीर प्रवेश

[मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण ] राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात हिंदूजननायक मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांचे कुशल…

Continue Readingवेडशी येथील असंख्य युवकांचा मनसे मध्ये जाहीर प्रवेश

भिवापूर येथील जिरानाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी: अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथिल जिरानाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण तातडीने करावी अशी मागणी येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते जयंत कातरकर यांनी आज शुक्रवारी ११ फेब्रुवारीला प्रशासनाकडे…

Continue Readingभिवापूर येथील जिरानाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी: अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा

तहसीलदार चिमूर यांच्या दालनात घोडा यात्रा उत्सव सन २०२२ ची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली.

. सदर, बैठकीमध्ये चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज घोडा यात्रा उत्सव २०२२ चे नियोजन व दि. १० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित विविध कार्यक्रम तसेच, यात्रेची संपूर्ण…

Continue Readingतहसीलदार चिमूर यांच्या दालनात घोडा यात्रा उत्सव सन २०२२ ची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली.

ग्राम स्वराज्य महामंच चे सहभागी सदस्य युसूफभाई सय्यद वसुंधरा स्वच्छता अभियान चे ब्रॅण्ड ॲंम्बेसिटर हे ” माझं शहर सुंदर शहर ” म्हणून काम करणार…..!!

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज ग्राम स्वराज्य महामंच च्या सहविचार सभा बैठकीचे आयोजन राळेगाव येथे घेण्यात आले होते प्रमुख पदाधिकारी मा.प्रा.मोहणजी वडतकर - वर्धा मा.मधुसुदन कोवे गुरुजी मा.गिरीधरजी ससनकर…

Continue Readingग्राम स्वराज्य महामंच चे सहभागी सदस्य युसूफभाई सय्यद वसुंधरा स्वच्छता अभियान चे ब्रॅण्ड ॲंम्बेसिटर हे ” माझं शहर सुंदर शहर ” म्हणून काम करणार…..!!

राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ-2016 कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत मा. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना अभाविप द्वारे निवेदन

वरोरा :- महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक २८ डिसेंबर ला हिवाळी अधिवेशनात लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारा बदल केलेला विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला. राज्य सरकारचा…

Continue Readingराज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ-2016 कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत मा. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना अभाविप द्वारे निवेदन

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नागपूर येथे मानवी शृंखला व दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन

. विदर्भ राज्य निर्माण करावे, यासाठी संपूर्ण विदर्भात जनजागरण करून विदर्भाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी " विदर्भ मिळवू औंदा " या भूमिकेप्रमाणे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला…

Continue Readingस्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नागपूर येथे मानवी शृंखला व दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन
  • Post author:
  • Post category:वणी