भ्रष्ट सरकारच्या धोरणाने जनता त्रस्त , आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी : – आमदार प्रा डॉ. अशोक उईके
उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चाची धडक राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राज्य सरकारच्या धोरणाने राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी करुन सत्तेत आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानी दोन मंत्र्यांनी राजीनामे दिलेल्या सामान्य…
