आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील विद्यार्थी तर्फे पिंपरी मेघे येथे पथनाट्य च्या माध्यमातून मतदार जागृती

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील विद्यार्थी तर्फे पिपरी मेघे येथे पथनाट्य चा माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली त्यावेळेस लोकांना मतदानाचे महत्व काय आहे…

Continue Readingआंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील विद्यार्थी तर्फे पिंपरी मेघे येथे पथनाट्य च्या माध्यमातून मतदार जागृती

राळेगाव तालुक्यातील पिंप्री (सावित्री) येथे हरीपाठ व काकड आरतीची समाप्ती

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील पिंप्री(सावित्री) येथे विठ्ठलरुक्मीनीच्या मंदिरात चार महीने सुरु असलेली काकड आरती व हरिपाठाची समाप्ती करण्यात आली.शारदा महीला भजन मंडळ पिंप्री, दुर्गा महीला भजन मंडळ…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील पिंप्री (सावित्री) येथे हरीपाठ व काकड आरतीची समाप्ती

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकरी पुत्रानी विष प्राशन करून जिवन यात्रा संपविली

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकरी पुत्र अक्षय देविदास नारनवरे वय २२ वर्ष यांनी दिनांक १९ नोव्हेंबरला आपल्या राहते घरी विष प्राशन करून आपली जिवन यात्रा…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकरी पुत्रानी विष प्राशन करून जिवन यात्रा संपविली

राळेगाव तालुक्यातील पिंप्री (सावित्री) येथे हरीपाठ व काकड आरतीची समाप्ती

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील पिंप्री(सावित्री) येथे विठ्ठलरुक्मीनीच्या मंदिरात चार महीने सुरु असलेली काकड आरती व हरिपाठाची समाप्ती करण्यात आली.शारदा महीला भजन मंडळ पिंप्री, दुर्गा महीला भजन मंडळ…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील पिंप्री (सावित्री) येथे हरीपाठ व काकड आरतीची समाप्ती

ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन,चंद्रपूर तर्फे विशाल शेंडे यांचा सत्कार

राजुरा: ग्राम आरोग्य सेना फाऊंडेशन, चंद्रपूर द्वारा भव्य शैक्षणिक, सामाजिक तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पदवीप्राप्त विद्यार्थी गौरव समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून…

Continue Readingग्राम आरोग्य सेना फाउंडेशन,चंद्रपूर तर्फे विशाल शेंडे यांचा सत्कार

मोदी को आया होश..राळेगावात काँग्रेसचा जल्लोष!,पोशिंद्या समोर अखेर केंद्र सरकार नमल्याची भावना प्रतिबिंबित

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मागील अकरा महिन्यापासून केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात अविरतपणे आंदोलनाची धग कायम असतांना अखेर हे कायदे रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली.हा शेतकऱ्यांच्या…

Continue Readingमोदी को आया होश..राळेगावात काँग्रेसचा जल्लोष!,पोशिंद्या समोर अखेर केंद्र सरकार नमल्याची भावना प्रतिबिंबित

दिव्यांग व्यक्ती कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे- मधुसूदनजी कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिव्यांग व्यक्ती च्या समस्या ऐकून घेण्यासाठी ग्राम स्वराज्य महामंच च्या संकल्पनेतून राळेगाव येथे " चला दिव्यांगाशी बोलु या….!!" या कार्यक्रमाचे आयोजन. आशाताई काळे दिन दुबळ्या…

Continue Readingदिव्यांग व्यक्ती कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे- मधुसूदनजी कोवे गुरुजी

पोहणा येथील श्रीराममंदिर पुनर्निर्माण कामाचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केले भूमिपूजन..

पोहणा येथे प्राचीन राममंदिर आहे,पुरातन मंदिराची पड़झड झाली असून मंदिर समिति तसेच गावकऱ्यांतर्फे येथील प्राचीन राममंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविल्यानंतर काल दि.१८ रोजी आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते या जीर्णोद्धार बांधकामाचे…

Continue Readingपोहणा येथील श्रीराममंदिर पुनर्निर्माण कामाचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केले भूमिपूजन..

वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील केदोबा पादन रस्त्याची उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केली पाहणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पांदन रस्ता मोकळा करण्याच्या कामास दिनांक २०/११/२०२१ पासून करणार प्रत्यक्ष सुरुवात. ग्रामीण भागात वहिवाटी साठी पांदन रस्त्याचे अन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे पांदण रस्त्याची कामे…

Continue Readingवर्धा जिल्ह्यातील पवनार येथील केदोबा पादन रस्त्याची उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केली पाहणी

अखेर शेतकरी हरला, राजकारण जिंकले. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा : पंतप्रधानांचा अत्यंत दुर्दैवी निर्णय.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आजचा दिवस हा " बाजाराच स्वातंत्र मिळाव " अशी मागणी करणा-या शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी दिवस ठरला.हि घटना म्हणजे " शेतकरी हरला, राजकारण…

Continue Readingअखेर शेतकरी हरला, राजकारण जिंकले. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा : पंतप्रधानांचा अत्यंत दुर्दैवी निर्णय.