राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खऱ्या भारताचे दर्शन खेड्यांमध्ये असल्याचे महात्मा गांधीजींच्या विचाराला अनुसरुण आज वडकी येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामुभाऊ भोयर(9529256225) भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा आपला पोशिंदा. . .आपल्या पोशिंद्याला ,आपल्या बळीराज्याला शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेताना सहजपणे सातबारा उपलब्ध व्हावा,करिता महसूल विभागाने *अमृत…
