स्पर्धापरीक्षा भरती प्रक्रियेला वेग द्या – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर तर्फे निवेदन
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर राज्यातील, परीक्षा ,नियुक्त्या रखडलेल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील 2-3 वर्षांपासून परीक्षा…
