शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप त्वरीत करावे:- आमदार प्रा डॉ अशोक उईके यांची मुख्यमंत्र्या कडे मागणी
राळेगांव (तालुका प्रतिनिधी):रामभाऊ भोयर कोव्हिड -19 च्या संसर्गामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे .याचा परीणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे .यातून कृषी क्षेत्र ही सुटले नाही यवतमाळ जिल्ह्यात शेतीवर उपजीविका असणाऱ्यांची…
