कोरोनाने मृत पावणाऱ्यांचा मृत्युदर तर तुम्ही रोखाल पण भूकमरीने होणारे मृत्यू रोखण्यासाठी आहेत का काही उपाययोजना ?:युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे राज्य प्रभारी राहुल दारुणकर यांचा प्रशासनावर आरोप

सांगा जिल्हाधिकारी मॅडम ? तुम्ही लावलेला लॉकडाऊन हा लॉकडाऊन नसून गरिबांच्या भुकेचा शटडाऊन आहे… प्रतिनिधी:प्रमोद जुमडे मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची नियमावली जाहीर करून जिल्हाधिकारी मॅडम यांच्याद्वारे जिल्ह्यात…

Continue Readingकोरोनाने मृत पावणाऱ्यांचा मृत्युदर तर तुम्ही रोखाल पण भूकमरीने होणारे मृत्यू रोखण्यासाठी आहेत का काही उपाययोजना ?:युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे राज्य प्रभारी राहुल दारुणकर यांचा प्रशासनावर आरोप

राळेगाव तालुक्यातील धानोरा गावात sanitizer व जंतूनाशक फवारणी

तालुका प्रतिनिधी राळेगाव:- रामभाऊ भोयर (9529256225). धानोरा ग्रामपंचायत तर्फे धानोरा गावात sanitizer वाटप व जंतू नाशक फवारणी करण्यात आली त्या वेळेस कर्तव्य दक्ष ग्रामसेवक महेश इंगोले , सरपंच सौ दीक्षा…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील धानोरा गावात sanitizer व जंतूनाशक फवारणी

खाजगी डाँक्टरांच्या योग्य उपचारामुळे अनेकांना मिळाला दिलासा,राळेगांव शहरात व तालुक्यात खाजगी डाँक्टरांचे कार्य प्रशंसनिय.

राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर। गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या रोगांनी राळेगांव शहरात व तालुक्यात उच्छांद मांडला आहे.आणि कोरोणा महामारी मध्ये एक अनामिक प्रकारची भीती सर्वसामान्य जनतेला होती व आहे…

Continue Readingखाजगी डाँक्टरांच्या योग्य उपचारामुळे अनेकांना मिळाला दिलासा,राळेगांव शहरात व तालुक्यात खाजगी डाँक्टरांचे कार्य प्रशंसनिय.

वरुड (ज) येथे वीज पडून सात बकऱ्या ठार

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-- रामभाऊ भोयर. राळेगांव तालुक्यातील वरुड (ज ) येथे वीज पडून सात बकऱ्या ठार झाल्याची घटना काल १६ मे २०२१ रोज रविवारला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली आहे.सविस्तर…

Continue Readingवरुड (ज) येथे वीज पडून सात बकऱ्या ठार

सरकार च्या विरोधात राष्ट्रव्यापी प्रतिमात्मक डिग्री जलाओ आंदोलन,भारतीय बेरोजगार मोर्चा, केळापूर तालुका यांच्या वतीने प्रतिकात्मक डिग्री जाळून निषेध व्यक्त केला आहे.

दिनांक १७ मे २०२१ / पांढरकवडा प्रतिनिधी:सुमित चाटाळे कोरोना महामारी मुळे संपूर्ण देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लॉकडाऊन मुळे मागील वर्षापासून आत्तापर्यंत १३ करोड पेक्षा जास्त नोकर्या गेल्या…

Continue Readingसरकार च्या विरोधात राष्ट्रव्यापी प्रतिमात्मक डिग्री जलाओ आंदोलन,भारतीय बेरोजगार मोर्चा, केळापूर तालुका यांच्या वतीने प्रतिकात्मक डिग्री जाळून निषेध व्यक्त केला आहे.

वरध, धानोरा, वाढोना बाजार आरोग्य केंद्राला आमदार प्रा डॉ अशोकभाऊ उईके यांची भेट:-आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) कोव्हिड-19 साथ रोगाच्या संसर्गाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे .प्रशासनातील सर्वच यंत्रणा कामाकरित आहे . लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरोणाचा संसर्ग ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागात…

Continue Readingवरध, धानोरा, वाढोना बाजार आरोग्य केंद्राला आमदार प्रा डॉ अशोकभाऊ उईके यांची भेट:-आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी,चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर चंद्रपूर,दि. 17 मे :अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हयात संभाव्य गौण खनिज चोरी होणाऱ्या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या व्यक्तीवर…

Continue Readingअवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी,चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

विहिंप जिल्हामंत्री शशिकांत पाटील यांना नांदेडरत्न पुरस्कार प्राप्त. कोविड काळात कार्याची दखल घेऊन आर्य चाणक्य सेनेतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मान.

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी नांदेड : देशात तसेच जगात कोरोना महामारीने जवळपास वर्षापासून थैमान घातले आहे, या काळात कोरोनाच्या अक्राळविक्राळ रुपासमोर सर्व यंत्रणा कमी पडत असल्यामुळे अनेक सामाजिक संघटनेचे जगभरातून अनेक…

Continue Readingविहिंप जिल्हामंत्री शशिकांत पाटील यांना नांदेडरत्न पुरस्कार प्राप्त. कोविड काळात कार्याची दखल घेऊन आर्य चाणक्य सेनेतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मान.

रामपूर ( राजुरा) येथील वारंवार खंडीत होणार वीजपुरवठा सुरळीत करा:संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे महावितरण ला निवेदन

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा रामपूर हे गाव राजुरा शहराला अगदी लागुन आहे गावात 5000-6000 लोकसंख्या आहे तरी या गावात वारंवार दिवस रात्र वीजपुरवठा खंडित होतो या भागात wcl कर्मचारी शिक्षक तसेच ईतर…

Continue Readingरामपूर ( राजुरा) येथील वारंवार खंडीत होणार वीजपुरवठा सुरळीत करा:संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे महावितरण ला निवेदन

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा घ्या नाही तर शुल्क म्हणून घेतलेले पैसे परत करा -भारतीय जनता पार्टी विद्यार्थी मोर्चा

प्रतिनिधि:शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३ तिरोडा तालुका भाजपा विद्यार्थी आघाडी मोर्च्या च्या वतीने 17 मे सोमवारला तिरोडा येथील तहसीलदार मार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. *निवेदन देतांनी उपस्थित विध्यार्थी मोर्चा तालुकाअध्यक्ष…

Continue Readingदहावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा घ्या नाही तर शुल्क म्हणून घेतलेले पैसे परत करा -भारतीय जनता पार्टी विद्यार्थी मोर्चा