२५ हजार नागरिकांचा उमेदवारांवर व्यक्त होणार रोष ?, समस्या किन्ही फाट्याजवळील कट पाॅईंटची.
वर्षानूवर्षापासुन असलेल्या समस्येचा लोकप्रतिनिधींना विसर का पडला असावा.
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव मतदार संघात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील किन्ही जवादे फाट्यावर कटपॉईट नसल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जिव गमवावा लागला तर काहीना कायम स्वरूपी अपंगत्व आले…
