गांजेगाव ते ढाणकी रस्त्याचे काम येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत तरी होईल का?

प्रतिनिधी:: विजय वाडेकर.गांजेगाव. प्रत्येक गाव खेड्यात रस्ते व्यवस्थित असतील तर विकासाची गती अधिक प्रमाणात होऊन शैक्षणिक, वैद्यकीय, यंत्रणा वेळेवर पोहोचून अनेक होणाऱ्या भविष्यातील दुर्घटना टळतात म्हणूनच रस्ते ग्रामीण स्तरावरील प्रमुख…

Continue Readingगांजेगाव ते ढाणकी रस्त्याचे काम येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत तरी होईल का?

लग्न सराई म्हणजे जिल्हा वाहतूक शाखेची दिवाळी,राळेगाव कळंब बाभुळगाव रोडवर दोन कर्मचारी यांची पठाणी वसुली?

सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ:- जिल्हा वाहतूक शाखा ही अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यावर कार्यवाही करण्यासाठीं आहे की लग्न सराईत पठानी वसुली करण्यासाठीं आहे असे बोलतांना लग्नातील वऱ्हाडी मंडळी दिसत आहे.…

Continue Readingलग्न सराई म्हणजे जिल्हा वाहतूक शाखेची दिवाळी,राळेगाव कळंब बाभुळगाव रोडवर दोन कर्मचारी यांची पठाणी वसुली?

साईच्या शिर्डीत 1रुपयांत लग्न,मुलगी नसलेल्या कोते दाम्पत्याकडून अनोखी समाजसेवा

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) साईच्या शिर्डीत होतोय एक रुपयात लग्न आणी कोण करतोय. लग्न हे खरोखर आहे तुम्ही म्हणत असाल कीं चेष्ठा करत आहे हे खरंच…

Continue Readingसाईच्या शिर्डीत 1रुपयांत लग्न,मुलगी नसलेल्या कोते दाम्पत्याकडून अनोखी समाजसेवा

नागपूर ते हैद्राबाद लाइफलाईन असलेला रोड मृत्यूचा सापळा,दुभाजक फोडल्याने अपघाताच्या संख्येत वाढ

सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथून नॅशनल हायवे क्र ४४ हा गेला आहे.हा रस्ता चार पदरी असल्या कारणाने वाहतुकीस नियंत्रणासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावल्या गेले आहे त्यामुळे दोन्ही कडून…

Continue Readingनागपूर ते हैद्राबाद लाइफलाईन असलेला रोड मृत्यूचा सापळा,दुभाजक फोडल्याने अपघाताच्या संख्येत वाढ

चला जाणूया नदीला वैनगंगा नदी संवाद यात्रा मौदी पुनर्वसन आंभोरा नवीन पुलाजवळ आगमन,स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

सहसंपादक -रामभाऊ भोयर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त चला जाणूया नदीला संवाद यात्रा वैनगंगा नदी उपक्रम अंतर्गत भंडारा येथील तहसीलदार अरविंद हिंगे त्यांच्या नेतृत्वात मौदी पुनर्वसन जुनी मौदी आंभोरा नवीन पुलाजवळ…

Continue Readingचला जाणूया नदीला वैनगंगा नदी संवाद यात्रा मौदी पुनर्वसन आंभोरा नवीन पुलाजवळ आगमन,स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

पारंपरिक शेतीला बगल देत रेशीम शेती करत साधली आर्थिक प्रगती

निसर्गाचा लहरीपणा, मुख्य पिकाला मिळणारा अल्पभाव, यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात असताना रेशीम शेतीतून साधली आर्थिक उन्नती जिल्हा प्रतिनिधी:प्रवीण जोशी, यवतमाळ निसर्गाची अवकृपा उत्पन्नात येणारी घट यामुळे शेती या व्यवसायाला…

Continue Readingपारंपरिक शेतीला बगल देत रेशीम शेती करत साधली आर्थिक प्रगती

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक,महिलांची पोलीस ठाण्यात धाव

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील प्रकार सहसंपादक-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील महिलेला ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून,तालुक्यातील दहेगाव येथील बचत गटातील २५ ते ३० महिलांची प्रत्येकी २…

Continue Readingकर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक,महिलांची पोलीस ठाण्यात धाव

गुरुवर्य व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्यातून गावंडे सरांनी ग्राम उन्नतीचा दिला संदेश

विद्यार्थ्यांनो एक गाव दत्तक घ्या !आई-वडिलांची सेवा कराआदर्श जीवनाची हीच खरी सुरुवात आहे . जी .एम .गावंडे जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती शाळेच्या तब्बल तीस वर्षानंतर शिंदे मंगल कार्यालयातील सभागृहात आयोजित…

Continue Readingगुरुवर्य व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्यातून गावंडे सरांनी ग्राम उन्नतीचा दिला संदेश

बजरंग दल प्रखंड संयोजक पदी प्रतीक गिरी तर सह संयोजक पदी जगदीश निकोडे यांची नियुक्ती

सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ येथे बजरंग दल विभाग कार्यकारिणी ची बैठक पार पडली, यात सर्वानुमते प्रतिक गिरी यांना राळेगाव बजरंग दल प्रखंड संयोजक, व जगदीश निकोडे यांना प्रखंड सह संयोजक…

Continue Readingबजरंग दल प्रखंड संयोजक पदी प्रतीक गिरी तर सह संयोजक पदी जगदीश निकोडे यांची नियुक्ती

अखेर आठ दिवसानंतर बैलजोडीसह सुरू असलेले उपोषण मागे , एस डी ओ . श्री व्यंकट राठोड व आमदार ससाने साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची यशस्वी सांगता

महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील शेतकरी पांडूरंग आंडगे १ मे महाराष्ट्र दिनापासून पांदन रस्त्यासाठी आमरण उपोषण करत होते परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांना तब्बल आठ दिवस…

Continue Readingअखेर आठ दिवसानंतर बैलजोडीसह सुरू असलेले उपोषण मागे , एस डी ओ . श्री व्यंकट राठोड व आमदार ससाने साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची यशस्वी सांगता