विठाळा येथे भीम जयंती अतिशय उत्साहात साजरी
दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महामानव, Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वि जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम पंचशील ध्वजारोहन करून गावच्या प्रथम नागरिक सरपंचा…
दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महामानव, Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वि जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम पंचशील ध्वजारोहन करून गावच्या प्रथम नागरिक सरपंचा…
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी ते मंगी ,आष्टोणा ते सावित्री पांदन रस्त्यांचे दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री निधीतून या परिसरात पांदन रस्त्यांचे काम झाले होते. परंतु यावर्षीच्या अतिवृष्टीने रपट्यावरील भर वाहून…
:- कारंजा (घा):- दिनांक १४ एप्रिल रोज शुक्रवारला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती संपुर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जातात.याच जयंतीचे औचित्य साधत कारंजा…
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील वार्ड नंबर ३ मधील बुद्ध विहारामध्ये पोलीस उप-अधीक्षक पाटील साहेब व महल्ले साहेब पोलीस स्टेशन वडकी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून…
प्रतिनिधी ::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भव्यदिव्य शोभायात्रा निघाली व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली.तत्पूर्वी भारतरत्न…
देशाच्या जडणघडण मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अतुलनिय योगदान-तसलीम शेख यांचे प्रतिपादन फुलसावंगी प्रतिनिधी-संजय जाधव भारताच्या नवनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीमधून त्यांचे हे श्रेष्ठत्व…
चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भद्रावती जवळ चंदनखेडा फाट्याजवळील महामार्गावर रेसर बाईक चा अपघात झाला असून यामध्ये दोन मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघेही वरोरा शहरातील रहिवासी असून एकाचा जागेवर…
मुरली तांडा येथे राहण्याऱ्या इबिताबाई राठोड दयाल धानोरा येथे कार्यक्रम ला जात असताना अनोळखी इसमाने मोटरसायकल ने धडक दिल्याने मेंदूला मारहाण लागला. जखमी अवस्थेत शिवणीच्या सरकारी दवाखाण्यात नेण्यात आले तेथून…
उमरखेड व महागाव मतदारसंघाचे आमदार श्री नामदेव ससाने व नितीनजी भुतडा, महंत योगीराज बापू उखळाई, यांच्या हस्ते काल नाईक रुग्णालयाचे उद्घाटन सोहळा पार पडले, जनकल्याणासाठी व आरोग्य कल्याणासाठी धावून जाणारे…
तत्कालीन स्वातंत्र पूर्वीचे समाज सुधारक हे निस्वार्थी होते लोभी व सुंठ फुकून दुफट निघाल्यानंतर पळून जाणारे नव्हते ह्या बाबी त्यांच्याकडे अस्तित्वात नव्हत्या म्हणूनच आज त्यांना जनमान्यता आहे पण आजकालचे समाजसेवक…