रयतेचे राज्य’ या शिवछत्रपतींच्या समतावादी धोरणांचा वारसा पुढे नेण्याची गरज_डॉ.ओमप्रकाश फुलमाळी( गुजरी येथे प्रबोधनाचा जागर , शिवसुर्य मंडळाद्वारे आयोजन )
सहसंपादक : रामभाऊ भोयर "हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा…" या ब्रिद वाक्याला समोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य व निर्माण केले. मात्र, हे स्वराज्य केवळ एका विशिष्ट…
