एस टी कर्मचाऱ्यांनो कामावर रुजू व्हा ,कोणाचीही नोकरी जाणार नाही ,परिवहन मंत्र्यांचे आवाहन
मुंबई - संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च,…
