आता तरुणांनी राजकीय पक्षांच्या गुलामगिरी ला बळी न पडता ” माझं ग्राम माझं स्वराज्य” अभियान सुरू केले पाहिजे :- मधुसूदनजी कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आता तरुणांनी ग्राम स्वराज्य अभियानात सहभागी होवून " आपलं गाव आपली जबाबदारी " हे अभियान मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरु केले…
