बिरसा-आंबेडकर-फुले-शिवाजी सोशल असोसिएशन- आष्टी” (BAPSSA)कडून २००० ग्रंथांचे मोफत वितरण

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी महापुरुष जिवन संदेश अभीयान अंतर्गत बुधवार दि.१४ एप्रिल २०२१ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्याने "बिरसा-आंबेडकर-फुले-शिवाजी सोशल असोसिएशन- आष्टी" (BAPSSA)कडून २०००…

Continue Readingबिरसा-आंबेडकर-फुले-शिवाजी सोशल असोसिएशन- आष्टी” (BAPSSA)कडून २००० ग्रंथांचे मोफत वितरण

धक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा विस्फोट,जिल्ह्यात 1171 रुग्णाची भर

मुख्य संपादक:अनिस रजा तंवर चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 382 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1171 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर…

Continue Readingधक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा विस्फोट,जिल्ह्यात 1171 रुग्णाची भर

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजकीय जिवन घडवणारे नेतृत्वाला नांदेड जिल्हा मुकला प्रकाश भाऊ कौडगे याना भावपुर्ण श्रद्धांजली:खा.प्रतापराव पा.चिखलीकर

*प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशीनांदेड जिल्हाचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश भाऊ कौडगे म्हणजे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वतः चे राजकीय जिवन घडवणारे नेतृत्व होते.नांदेड जिल्हात शिवसेनेला वैभव निर्माण करण्यात सिंहाचा वाटा प्रकाश भाऊ…

Continue Readingअत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राजकीय जिवन घडवणारे नेतृत्वाला नांदेड जिल्हा मुकला प्रकाश भाऊ कौडगे याना भावपुर्ण श्रद्धांजली:खा.प्रतापराव पा.चिखलीकर

कोरोना संसर्गजन्य विषाणू रोखण्यासाठी करंजी येथे टिका जनजागृती मोहीमेला नागरीकांचा प्रतिसाद

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी कोरोना महामारी या प्राणघातक रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला असुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची म्रुत्यूची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे.शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या परंतू दिवसेंदिवस कोरोणा…

Continue Readingकोरोना संसर्गजन्य विषाणू रोखण्यासाठी करंजी येथे टिका जनजागृती मोहीमेला नागरीकांचा प्रतिसाद

लॉकडाउन च्या पहिल्या दिवशी संचारबंदीला पोंभूर्णा वासीयांचा उत्स्फुर्त प्रतीसाद

प्रतिनिधी:आशिष नैताम संपूर्ण देशात कोरोना विषाणुने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे यावर प्रतिबंध म्हणून राज्य शासनाने संपूर्ण राज्यात १५/०४/२०२१ पासून संचारबंदि लागू केली असून…

Continue Readingलॉकडाउन च्या पहिल्या दिवशी संचारबंदीला पोंभूर्णा वासीयांचा उत्स्फुर्त प्रतीसाद

कोलारा (तु.) ग्राम पंचायत कार्यालयात भिम जयंती साजरी

प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर चिमुर तालुक्यातील कोलारा ( तु.) ग्राम पंचायत कार्यालयात शासनाच्या आदेशाचा पालन करीत साधेपनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुजा…

Continue Readingकोलारा (तु.) ग्राम पंचायत कार्यालयात भिम जयंती साजरी

करंजी येथे ठीक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी.

प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी तालुक्यातील मौजे करंजी येथे सोशल डिस्टन्स चे पालन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, परमपूज्य, बोधिसत्व, युगपुरुष, विश्वरत्न, सत्यशोधक, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार,संविधानाचे जनक,तत्वज्ञानी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०…

Continue Readingकरंजी येथे ठीक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या चिमूर निवास स्थानी अभिवादन

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर लोकहीत महाराष्ट्र चिमूर व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या चिमूर निवास…

Continue Readingभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या चिमूर निवास स्थानी अभिवादन

महामारीने फोडले वैद्यकीय व्यवस्थेचे बिंग !

लेखक:तेजस सोनार आज महामारीत सर्वात महत्वाची भूमिका आज डॉक्टर्स निभावत आहेत खरच खूप कौतुकास्पद काम सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स आणि तेथील स्टाफ अतिशय जिवावावर उदार होऊन काम करतांना दिसत आहेत…

Continue Readingमहामारीने फोडले वैद्यकीय व्यवस्थेचे बिंग !

14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी लागु होणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी:पियुष भोगेकर बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. त्याच्या या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे.…

Continue Reading14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी लागु होणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे