पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजभिमुख लोकहितकारक प्रश्न निरपेक्ष व निर्भीड मांडावी- रवींद्र तिराणिक प्रदेश संपर्क प्रमुख

पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजभिमुख लोकहितकारक प्रश्न निरपेक्ष निर्भीड वृत्ती बाळगत निर्भयपणे नियमितपणे मांडावी .जेणेकरून सर्वसामान्यांचा पत्रकारांनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल .लोकशाहीतील सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू असून प्रशासन व राजकारण…

Continue Readingपत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजभिमुख लोकहितकारक प्रश्न निरपेक्ष व निर्भीड मांडावी- रवींद्र तिराणिक प्रदेश संपर्क प्रमुख

दिग्दर्शक अनिकेत परसावार यांची नाटक व चित्रपट कार्यशाळा संपन्न

बामणी येथील मॉन्टफोर्ट हायर सेकंडरी स्कूल मध्ये २ दिवसीय नाटक व चित्रपट कार्यशाळा झाली संपन्न. या कार्यक्रमाचे आयोजक ब्रदर प्रेम कुमार (उपमुख्याध्यापक) व ब्रदर एम. ए. अँथोनी (मुख्याध्यापक) होते. तर…

Continue Readingदिग्दर्शक अनिकेत परसावार यांची नाटक व चित्रपट कार्यशाळा संपन्न

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार जि प शाळेची शैक्षणिक सहल

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर गरीब घरात जन्माला येऊन ग्रामीण अडीअडचणीत वाढलेल्या मुलांना शहरात जाण्याची संधी मिळाली आणि तेथील नवलाई पाहून निरागस मुले आनंदी झाली ही संधी वाढोणा बाजार जिल्हा…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार जि प शाळेची शैक्षणिक सहल

राळेगाव येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची धावती भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यवतमाळ वरून वणी येथे पदवीधर निवडणूकीच्या प्रचारासाठी जात असताना राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राळेगाव शहरातील रावेरी…

Continue Readingराळेगाव येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची धावती भेट

युवकांनी अध्यात्मातून गावाच्या सर्वांगीन विकासाचा संकल्प करावा- माजी आमदार सुदर्शन निमकर

माथरा (ता.राजुरा) येथे आज दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सुरु झालेल्या श्री गुरुदेव दत्त सांप्रदायिक मंडळ, माथरा द्वारा आयोजित प. पु. श्री सद्गुरु नामदेव महाराज रोकडे यांच्या पुण्यस्मरणार्थ किर्तन महोत्सव…

Continue Readingयुवकांनी अध्यात्मातून गावाच्या सर्वांगीन विकासाचा संकल्प करावा- माजी आमदार सुदर्शन निमकर

दुःखद वार्ता: रोखठोक विचारसरणीचे धनी अनंतात विलीन,माजी विधानसभा उपसभापती मोरेश्वरजी टेमुर्डे साहेब यांचे दुःखद निधन

चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्त्व , साधी राहणी असणारा, निर्वव्यसनी, समाजसेवकपरखड विचार ठेवणारा राजकीय नेता म्हणून ओळख असणारे व दोन टर्मला आमदार व विधानसभेचे उपसभापती यशस्वी कारकीर्द केलेले अँड…

Continue Readingदुःखद वार्ता: रोखठोक विचारसरणीचे धनी अनंतात विलीन,माजी विधानसभा उपसभापती मोरेश्वरजी टेमुर्डे साहेब यांचे दुःखद निधन

कृषी विभागाच्या वतीने जळका येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले असून जगातील जवळपास १९४ देशांनी त्यास मान्यता देऊन पूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्य…

Continue Readingकृषी विभागाच्या वतीने जळका येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरा

राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित. ,तालुकाध्यक्षपदी महेश शेंडे तर उपाध्यक्षपदी पदी रामभाऊ भोयर, मनोहर बोभाटे तर सचिवपदी राष्ट्रपाल भोंगाडे

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर स्व.पि.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ शाखा राळेगाव तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून महेश वसंत शेंडे यांची तालुकाध्यक्षपदी तर सचिव पदी राष्ट्रपाल भोंगाडे यांची…

Continue Readingराळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित. ,तालुकाध्यक्षपदी महेश शेंडे तर उपाध्यक्षपदी पदी रामभाऊ भोयर, मनोहर बोभाटे तर सचिवपदी राष्ट्रपाल भोंगाडे

चित्ताने स्थिर राहून परमेश्वराची भक्ती केल्यास प्रभूचे दर्शन घडते: ह. भ. प. श्रीकांतजी महाराज

प्रतिनिधी प्रवीण जोशी.ढाणकी मानवी देह मिळून माणसे पापात्मक कर्म करतात त्यामुळे त्यांना परमानंद मिळत नाही. निष्काम कर्माने परमात्म्याची प्राप्ती होते. हे मानवीजीवाचे प्रथम प्रयोजन होय.असे प्रतिपादन श्रीकांतजी महाराज यांनी अखंड…

Continue Readingचित्ताने स्थिर राहून परमेश्वराची भक्ती केल्यास प्रभूचे दर्शन घडते: ह. भ. प. श्रीकांतजी महाराज

आशा वर्कर भगिनीं ची तीळ संक्रांत गोड झाली

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर कोरोणा सारख्या महामारी च्या दोन लाटे मध्ये तुटपुंज्या वेतनात,स्वतः व आपल्या कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र अविरत आरोग्य सेवा घरोघरी देणाऱ्या राळेगांव तालुकयातील आशा…

Continue Readingआशा वर्कर भगिनीं ची तीळ संक्रांत गोड झाली