अर्जुनी येथे जाणाऱ्या जोड मार्गावर चिखलाचे साम्राज्य ग्रामस्थ करतात तारेवरची कसरत
लोक प्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष तालुका प्रतिनिधी:प्रफुल्ल ठाकरे ,मारेगाव तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे अर्जुनी येथे जाणारा जोड मार्ग चिखलमय झाला असुन ग्रामस्थांची चिखलामधुन वाट शोधतांना तारेवरची कसरत होत आहे. याबाबत प्रशासनासह लोक…
