वन विभाग खात्यांचा हलगर्जिपणा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान अधिकारी हकलतात माळावर शेळ्या?

. हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर तालुक्यातील वन विभाग बनते शेतकऱ्यांची डोकेदुखी मोकाट प्राण्यवर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात काविळ चरत असताना दिसून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान…

Continue Readingवन विभाग खात्यांचा हलगर्जिपणा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान अधिकारी हकलतात माळावर शेळ्या?

चंद्रपूर शहरात मेट्रो धावणार?

विदर्भातील एक प्रतिष्ठित नेतृत्व  केंद्रात असल्याने विदर्भातील जनतेची केंद्राकडून अपेक्षा वाढल्या आहेत. केंद्राचे मंत्री निरीनजी गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये चंद्रपूर, बल्लारशह चा देखील समावेश व्हावा अशी विनंती माजी अर्थमंत्री…

Continue Readingचंद्रपूर शहरात मेट्रो धावणार?

गुरुदयाल सिंग यांच्या वाढदिवसानिमित्य भिवापूर येथे वृक्षारोपण

प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर सद्भाव ढाब्यावर वृक्षारोपण गुरुदयाल सिंग यांच्या वाढदिवसानिमित्य व भिवापूर धाब्यावर सीताफळ, लोणचाफा ,करंजी हे वृक्षारोपण करण्यात आले , नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ…

Continue Readingगुरुदयाल सिंग यांच्या वाढदिवसानिमित्य भिवापूर येथे वृक्षारोपण

हिंगणघाट शहरात पुरपिडीत लोकांना सिटी सर्व्हे करून पट्टे नावी करून द्या -राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना मागणी

प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट सन १९८६ मधी हिंगणघाट शहरात आलेल्या पुरा मध्ये अनेक लोकांना आपली घर गमवावी लागली. त्या वेळी मा. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पुरपिडीत लोकांना शासणा तर्फे क्वार्टर घर…

Continue Readingहिंगणघाट शहरात पुरपिडीत लोकांना सिटी सर्व्हे करून पट्टे नावी करून द्या -राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना मागणी

तरुण शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

राजुरा - हिरापूर गावात १५/७/२०२१ ला रात्री २ वाजता सुमारास विलास रामदास शेरकुरे वय ३२ वर्ष या शेतमजुरानी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. शेतीमजुरीची कामे करून…

Continue Readingतरुण शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

कोलाम आदिवासी बांधवाना सातबारापासून वंचित, वनहक्क जमीन पट्ट्याचे आधारवर पीक कर्ज मिळून द्या:भारतीय मानवअधिकार असोसिएशनची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

प्रतिनिधी:वैभव महा, राजुरा राजुरा दि. १५ जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी बांधवाना शासनाकडून मिळालेल्या वन शेतजमिनीच्या पट्ट्याचे आधारे सातबाराला नोंद न घेतल्यामुळे, त्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे तूर्तास पट्ट्याचे…

Continue Readingकोलाम आदिवासी बांधवाना सातबारापासून वंचित, वनहक्क जमीन पट्ट्याचे आधारवर पीक कर्ज मिळून द्या:भारतीय मानवअधिकार असोसिएशनची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

अतिशय भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225) आर्णी येथील उडान पुलावर दुपारच्या ४ वाजताच्या सुमारास डूमनी कुरा येथील २ युवक व एक यवतमाळ येथील युवक मोटारसायकल ने आर्णी वरून यवतमाळ कडे एम…

Continue Readingअतिशय भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू

उद्या लागणार दहावीचा निकाल ,वाचा सविस्तर

प्रतिनिधी:शफाक शेख महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी दुपारी एक…

Continue Readingउद्या लागणार दहावीचा निकाल ,वाचा सविस्तर

कर्नाटका एम्टा कोल माईन्स प्रशासन व आंदोलकांमध्ये तहसीलदाराच्या मध्यस्थीने भाजयुमोचे युवा नेतेआकाश भाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

प्रतिनिधी:चैतन्य कोहळे, भद्रावती दिनांक 13/07/2021 रोजी भाजयुमोचे युवा नेते आकाश भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात कर्नाटका एम्टा कोल माईन्स मध्ये स्थानिकांच्या रोजगाराच्या ज्वलंत प्रश्नांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले होते.चार तास…

Continue Readingकर्नाटका एम्टा कोल माईन्स प्रशासन व आंदोलकांमध्ये तहसीलदाराच्या मध्यस्थीने भाजयुमोचे युवा नेतेआकाश भाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

शिंदोला ते साखरा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी – विजय पिदूरकर याची मागणी,मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वणी : नितेश ताजणे तालुक्यातील शिंदोला ते साखरा,जुगाद गावाला जोडणारा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. त्यात पावसाचे पाणी साचून…

Continue Readingशिंदोला ते साखरा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी – विजय पिदूरकर याची मागणी,मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा