उमरखेड तालुक्यात मर रोगाने तुरीचा झाला खराटा, तुर उत्पादकांच्या हाती येणार तुराट्या
ढाणकी प्रतिनिधी : प्रवीण जोशी खरीप हंगाम अंतिम आला तरी निसर्गाची अवकृपा कायमच राहिलेली आहे, हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान अतिवृष्टीने झाले तर सध्याच्या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम तुर पिकावर…
