ना शाळा पाहिली ना शिक्षक शेकडो विद्यार्थ्यांनी गाठला तिसरीचा वर्ग
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दोन वर्ष कोरोना महामारीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले या संकटामुळे दोन वर्ष शाळा बंद राहिल्याने ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकच न पाहताच तिसरीचा…
