मोहन सरतापे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित,अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते देऊन सन्मान

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथील तहसील कार्यालयातील तलाठी पदावर कार्यरत असलेले राळेगावचे तलाठी मोहन सरतापे यांना स्वातंत्र्यदिनी आदर्श तलाठी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्या…

Continue Readingमोहन सरतापे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित,अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते देऊन सन्मान

कारंजा येथे तिरंगा बाईक रॅली संपन्न,जयकुमार बेलखडे मित्रपरिवाराचे आयोजन.

कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा (घा):-आपला देश स्वतंत्र होण्यास तब्बल 75 वर्ष 15 ऑगस्ट ला पूर्ण झाले आहेत म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले…

Continue Readingकारंजा येथे तिरंगा बाईक रॅली संपन्न,जयकुमार बेलखडे मित्रपरिवाराचे आयोजन.

ढाणकी नगरपंचायत च्या विरोधात शिवसेनेचे लक्ष वेधी आंदोलन

प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढानकी आज ढाणकी नगरपंचायत विरोधात शिवसेना युवासेना कडून शहरातील जागोजागी पडलेल्या खड्ड्यात बेशरम लावण्याचा उपक्रम करण्यात आला हे बेशरम लाऊन नगरपंचायत ला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला एकीकडे…

Continue Readingढाणकी नगरपंचायत च्या विरोधात शिवसेनेचे लक्ष वेधी आंदोलन

आम आदमी पार्टी ने साजरा केला 75वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत 15 ऑगस्टा रोजी 75 वा स्वतंत्रतादिन अमृत मोहोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त देशभरात स्वतंत्रतादिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वतंत्रता दिनानिमित्त चंद्रपुर…

Continue Readingआम आदमी पार्टी ने साजरा केला 75वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ढाणकी येथील बीएसएनएलची सेवा मात्र ठप्प

(प्रतिनिधी प्रवीण जोशी) एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण अगदी थाटामाटात साजरा करीत असताना 9 ते 17 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन गावागावांमध्ये केल्या जात आहे त्यामुळे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले…

Continue Readingस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ढाणकी येथील बीएसएनएलची सेवा मात्र ठप्प

कै श्रीधरराव देशमुख विघालय शाळेच्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिम्मित रॅली संपन्न

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु ) कै, श्रीधरराव देशमुख वि़द्यालय या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज…

Continue Readingकै श्रीधरराव देशमुख विघालय शाळेच्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिम्मित रॅली संपन्न

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्य साधून कस्तुरबा गांधी कन्या शाळेत रांगोळी स्पर्धे सह विविध कार्यक्रमाचे आयोजन

(प्रतिनिधी ढाणकी प्रवीण जोशी) स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्त साधून ढाणकी येथील कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये मुलीचा आवडता विषय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते रांगोळी…

Continue Readingस्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्य साधून कस्तुरबा गांधी कन्या शाळेत रांगोळी स्पर्धे सह विविध कार्यक्रमाचे आयोजन

ढाणकी नगरपंचायतीत मुख्याधिकारी व नगरपंचायत अभियंता याची नियुक्ती करा : जॉन्टी विणकरे यांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

ढाणकी प्रतिनिधी.. (प्रवीण जोशी) गेल्या अनेक महिन्यांपासून येथील नगरपंचायतीचा कारभार प्रभारी मुख्याधिकारी, व प्रभारी नगरपंचायत अभियंता यांच्या भरवश्यावरच सुरू असल्याने येथील विकासा कामांना खीळ बसत आहे, ढाणकी येथे मुख्याधिकारी व…

Continue Readingढाणकी नगरपंचायतीत मुख्याधिकारी व नगरपंचायत अभियंता याची नियुक्ती करा : जॉन्टी विणकरे यांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

के.बी. एच. विद्यालय पवन नगर येथे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी माता-भगिनी यांचा सत्कार… महात्मा गांधी

विद्यामंदिर कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर येथे विशाखा समितीच्या अंतर्गत आणि महिला कल्याण व महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा मा श्रीमती संपदादीदी हिरे साहेब यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे मुख्याध्यापक…

Continue Readingके.बी. एच. विद्यालय पवन नगर येथे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी माता-भगिनी यांचा सत्कार… महात्मा गांधी

महावितरण कंपनीने केली गावकऱ्यांची फसवणूक,पंचवीस दिवसांपासून पिठगीरन्या व पाणीपुरवठा बंद

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्हृ्यात सर्वात जास्त पावसाने राळेगाव तालुक्यातील सर्वच गावाला झोडपून काढले यात घराचे तशेच शेतीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच सावनेर येथील…

Continue Readingमहावितरण कंपनीने केली गावकऱ्यांची फसवणूक,पंचवीस दिवसांपासून पिठगीरन्या व पाणीपुरवठा बंद