आदिवासींची १२ हजार ५०० पदांची विशेष भरती केव्हा ?
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राज्यभरात अनुसूचित जमातींच्या उमेदवारांची १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती गेल्या सात वर्षापासून रखडली आहे.विशेष पदभरती केव्हा करणार? असा सवाल 'ट्रायबल फोरम' या संघटनेने सरकारला…
