दुर्देवाचे दशावतार आमच्याच भाळी का यावे [ अस्मानी व सुलतानी संकटाच्या मालिकेने राळेगाव तालुका हादरला ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर संकट येतं तेव्हा ते चहुबाजूनी येतं असं म्हणतात, त्यातही शेती व शेतकरी यांच्या मागे संकटांचा ससेमिरा हात धुऊन लागल्याची बाब आता नवी राहिली नाही. राळेगाव तालुक्यावर…
