सरपंच–सचिवांच्या गैरव्यवहारावर चौकशीची मोहोर — बंडू भारसकरे चे उपोषण यशस्वी

सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवधरी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यातील निधी कामे न करता खर्च केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडू…

Continue Readingसरपंच–सचिवांच्या गैरव्यवहारावर चौकशीची मोहोर — बंडू भारसकरे चे उपोषण यशस्वी

“ शेतकऱ्याची तक्रार एक महिना जुनं प्रकरण… पंचनामा झाला पण निकाल नाही! कृषी अधिकारी झोपले का?”

शेतकरी सुनील नारायण कोहपरे यांनी 9 जून 2025 रोजी त्रिमूर्ती कृषी केंद्र, माढेळी येथून रासायनिक खत खरेदी केले. बिल क्रमांक 1008 नुसार ₹3117.50 रोख देण्यात आले. त्या खरेदीसंदर्भात कोहपरे यांनी…

Continue Reading“ शेतकऱ्याची तक्रार एक महिना जुनं प्रकरण… पंचनामा झाला पण निकाल नाही! कृषी अधिकारी झोपले का?”

आगरा गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण; ग्रामस्थांची .ओ. प्लांटची मागणी

भद्रावती, चंद्रपूर: - दिनांक ०६/१०/२०२५ भद्रावती तालुक्यातील आणि चंद्रपूर परिसरातील ग्रामपंचायत खोकरी अंतर्गत मौजा आगरा ता. भद्रावती, चंद्रपूर, येथील नागरिक पिण्याच्या पाण्याचा सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. विशेषतः, पाण्याची समस्या येथील नागरिकांसाठी…

Continue Readingआगरा गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण; ग्रामस्थांची .ओ. प्लांटची मागणी

शेतकरी संघटनेचे दि. १६ ऑक्टोबर ला फडणवीस पॅकेज चे होळी आंदोलन

सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतातील पिकांचे अतिवृष्टी अतीपाऊसामुळे झालेले नुकसानीचे मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले ३१६२८ कोटींचे पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी असून शेतकऱ्यांना मागील…

Continue Readingशेतकरी संघटनेचे दि. १६ ऑक्टोबर ला फडणवीस पॅकेज चे होळी आंदोलन

आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये “कही खुशी, कही गम” अशी परिस्थिती निर्माण झाली…

Continue Readingआरक्षणामुळे इच्छुकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था

काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकलाशेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी काँग्रेसचा आवाज बुलंद

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवारी भव्य ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. तालुक्यातील हजारो शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा…

Continue Readingकाँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकलाशेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी काँग्रेसचा आवाज बुलंद

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मेडिसिन नवीन वॉर्ड चे उद्घाटन

सहसंपादक ::रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हात व्हायरल फिव्हर, डेंगू ,मलेरिया, टायफाईड, डायरिया अशा साथ रोगांचे प्रमाण वाढत असल्यामुळे औषधशास्त्र विभागात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वार्डमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे…

Continue Readingश्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मेडिसिन नवीन वॉर्ड चे उद्घाटन

आदिवासी आरक्षण बचावासाठी यवतमाळच्या रस्त्यावर जनसागर, पांढरकवडा कृती समितीने भोजन व्यवस्था करत दाखवली ऐक्यभावना

सहसंपादक : रामभाऊ भोयर दि. १० ऑक्टोबर — आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी आज यवतमाळ शहरात भव्य ‘आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा’ काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध…

Continue Readingआदिवासी आरक्षण बचावासाठी यवतमाळच्या रस्त्यावर जनसागर, पांढरकवडा कृती समितीने भोजन व्यवस्था करत दाखवली ऐक्यभावना

राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा, गावा गावात पोहचविण्यासाठी ” ग्राम चळवळ ” निर्माण करणे काळाची गरज आहे – मधुसूदन कोवे गुरुजी

सहसंपादक ::रामभाऊ भोयर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त " भाव पुष्पांजली " म्हणून ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच यांनी ( सखी ) ता. राळेगाव या ठिकाणी…

Continue Readingराष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा, गावा गावात पोहचविण्यासाठी ” ग्राम चळवळ ” निर्माण करणे काळाची गरज आहे – मधुसूदन कोवे गुरुजी

घशाची खवखव, खोकला, सर्दीचे रुग्ण कमी होईना, कधी ढगाळ वातावरण; कधी ऑक्टोबर हिटच्या चटक्याने नागरिक त्रस्त

सहसंपादक : रामभाऊ भोयर पाऊस परतीच्या मार्गावर असताना कधी ढगाळ वातावरण, कधी गारवा तर कधी ऑक्टोबर हिटची चाहुल अशाप्रमाणे वातावरणात वारंवार बदल होत असल्याने सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा स्वरूपाचे…

Continue Readingघशाची खवखव, खोकला, सर्दीचे रुग्ण कमी होईना, कधी ढगाळ वातावरण; कधी ऑक्टोबर हिटच्या चटक्याने नागरिक त्रस्त